पायलटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ; एअर इंडियाचं विमान अर्ध्या वाटेतून माघारी बोलावलं

नवी दिल्ली । वैमानिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे एअर इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत मॉस्कोला निघालेलं विमान परत बोलवावं लागलं आहे. आता सर्व क्रू कॉरेंटाईन राहणार असून दुसरं विमान मॉस्कोला पाठवलं जाईल. उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलेलं हे विमान परत बोलावण्यात आलं. दिल्ली विमानतळावर या विमानाचं आता निर्जंतुकीकरण केलं जात आहे. आता हे विमान मॉस्कोला कधी … Read more

‘एअर इंडिया’ची विमान देशांतर्गत घेणार’ टेक ऑफ’; १९ मेपासून सेवा सुरू होणार!

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले अनेक भारतीय ‘एअर इंडिया’ची विमान मायदेशी पोहचत आहेत. अशा वेळी एअर इंडियानं देशांतर्गत सेवा सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया १९ मे ते २ जून दरम्यान विशेष देशांतर्गत विमान सेवा (डोमेस्टिक फ्लाईट) सुरू करणार आहे. यातील बहुतांश विमानं ही दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूहून उड्डाण घेतील. एअर इंडियाच्या … Read more

एअर इंडियाचा कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यालय सील

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर एअर इंडिया कंपनीचं लुटियन्स झोनमधील मुख्यालय दोन दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे यासोबतच मुख्यालयाचा परिसरही सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू करण्यात … Read more

हा कोरोना तर कुणाल कामराचा मित्र निघाला, शशी थरुर असं का म्हणतायत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्‍याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या … Read more

एअर इंडियासाठी बिड डेडलाईन वाढू शकते, कोरोना संकटामुळे शक्य निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटामुळे एअर इंडियाच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या खरेदीसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख ३० एप्रिलपर्यंत वाढू शकते. बुधवारी ही माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की,या साथीच्या रोगामुळे जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडीवर वाईट परिणाम झाला आहे, ज्यामुळे एअर इंडियासाठीच्या बोलीची तारीख वाढविली जाऊ शकते. कर्जबाजारी नॅशनल एव्हिएशन कंपनीतील हिस्सा विकण्याची प्रक्रिया सरकारने २७ … Read more

निर्दोष ‘कुणाल कामरा’चे एअर इंडियाने तिकीट रद्द केलं, नंतर आपली चूक कबूल करत प्रवास करण्यास परवानगी दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कॉमेडियन कुणाल कामरावर देशाच्या चार विमान कंपन्यांनी विमान प्रवासाची बंदी घातली आहे. परंतु त्याच्या वरील बंदीचा एका व्यक्तीला फटका बसला आहे. योगायोगाने त्या व्यक्तीचे नाव कुणाल कामराच आहे. या घटनेतील कुणाल कामरा हा अमेरिकेच्या बोस्टनमधील रहिवासी असून तो सध्या भारतात आपल्या कुटूंबाला भेट देण्यासाठी आला आहे. ३ फेब्रुवारीला कुणाल कामरा हे … Read more

अखेर एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं काढली विक्रीस

सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं विक्रीस काढली आहे. केंद्र सरकारची मालकी असलेली एअर इंडिया एप्रिलपूर्वीच खासगी कंपनी होणार आहे. एअर इंडियातील १०० टक्के मालकी हिस्सा विक्री करण्याच्या प्रक्रियेने दिल्लीत वेग घेतला असून सरकारने याविषयी सोमवारी माहिती उपलब्ध केली. सरकारनं कंपनीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागवले असून, खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी १७ मार्च २०२० अखेरीची तारीख आहे. याचबरोबर सरकारनं ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन सरकारी अनुदानित कंपन्यासाठीही बोली मागवल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे भाडे सरकारने थकवले !

देश विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी नेत्यांना ‘एअर इंडिया’ तर्फे सेवा पुरवली जाते. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

थकबाकी चुकवा अन्यथा इंधन पुरवठा बंद करू ! इंडियन ऑईल कार्पोरेशनचा एअर इंडियाला इशारा

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल पुरवठा करणाऱ्या दिला आहे की, जर १८ ऑक्टोबरपर्यंत थकबाकी जमा केले नाही तर ६ मुख्य विमानतळावरील इंधन पुरवठा बंद केला जाईल. अशा परिस्थितीत जर खरच इंडियन ऑईल कार्पोरेशनने इंधन पुरवठा बंद केला तर एअर इंडियाची विमाने उड्डाण कशी करणार हा प्रश्न आहे. एअर इंडियाने प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये देण्याची अट पाळली नाही. याआधी २२ ऑगस्ट रोजी कोच्ची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विशाखापट्टनम या सहा विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांसाठी इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता.

१९९८ पासून बंद पडलेली मुंबई-औरंगाबाद- उदयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणार

१९९८ पासून बंद पडलेली एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा १६ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. औरंगाबाद ते उदयपूरचे कमीतकमी ३ हजार ५९७ तर जास्तीत जास्त ७ हजार २८१ प्रवास भाडे राहण्यची शक्यता आहे.