कोरोना व्हायरस लॉकडाउन: पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, एकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमध्ये कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये किमान पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर इतरांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृताचे नाव थ्रिसूर येथील रहिवासी ३५ वर्षीय सनोज असे आहे. या सर्वांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जाते, ज्यांनी लॉकडाऊनमुळे मद्यपान न केल्यामुळे हे पाऊल उचलले. दरम्यान, … Read more

केरळमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमधील एर्नाकुलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या ६९ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. राज्यात या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूची ही पहिली घटना आहे. सरकारी रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एर्नाकुलम येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला २२ मार्चला दुबईहून परत आल्यानंतर वेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनियाच्या लक्षणांमुळे त्यांना … Read more

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले काही दिवस होम क्वारंटाइनमध्ये असलेले काही लोक घरातून पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासन वारंवार अशा लोकांना होम क्वारंटाइनचे पालन करण्याची विनंती करत आहेत. मात्र, काही बेजबाबदार माणसं प्रशासनाच्या आवाहनाकडे कानाडोळा करत आहेत. करोनाचा संसर्गाचे गांभीर्य अजूनही त्यांना नसल्याचं त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या कृतीवरून दिसत आहे. दरम्यान, खुद्द प्रशासनातील व्यक्तीनेच नियमांचं … Read more

कोरोनाशी लढण्याचा केरळ पॅटर्न; मृत्यू कमी, सुरक्षित जीवनाची हमी

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. यानंतर केरळने प्रतिबंधासाठी उचललेली पावलं अधिक सकारात्मक आणि अनुकरणीय आहेत.

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातवरण  निर्माण झाले आहे.

केरळमध्ये मशिदीत पार पडला हिंदू विवाह सोहळा; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

टीम हॅलो महाराष्ट्र । भारत हा धर्मनिरपेक्षता मानणारा देश असून या ठिकाणी आपल्या धर्माच्या अभिमानसोबतच इतर धर्मियांनाही योग्य सन्मान देण्याची शिकवण दिली जाते. इथे बहुसंख्य आणि अल्पसंख्य आधारावर कोणताच भेदभाव होणार नाही हे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वामध्येच लिहलेलं असताना याचंच प्रात्यक्षिक केरळमध्ये पाहायला मिळालं आहे. केरळच्या अलपुझा जिल्ह्यामधील कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून … Read more

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.