दिल्ली हिंसाचार: अखेर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडत नागरिकांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना शांती कायम राखण्याच आवाहन केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणाले,”दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न … Read more

विराट कोहली इन्स्टाग्रामवर सुद्धा अव्वल!; पंतप्रधान मोदींना सुद्धा टाकले मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. वयाच्या ३१ व्या वर्षी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीचे चाहते जगभर आहेत. फिटनेस असो की फलंदाजी, विराट कोणत्याही गोष्टीत तडजोड करीत नाही. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही तो तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटचा चाहतावर्ग त्याला फॉलो … Read more

काही ट्यूबलाईट अशा असतात …पंतप्रधान मोदींनी राहूल गांधींची उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत मोदींना काठ्यांनी मारतील’ असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे.काही ट्यूबलाईट असतात अशा… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीची … Read more

मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस

नुकतच ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या आवृत्तीत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या आवृत्तीतील सर्वांत प्रदीर्घ लेख, ‘नेता’ हा अधिक जहरी आणि चर्चेचा विषय आहे. त्यात असे लिहिले आहे की, “पंतप्रधान मोदींमुळे 20 कोटी मुस्लिम घाबरले आहेत कारण पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनविण्यात व्यस्त आहेत.” असं सांगितलं आहे.

‘स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे’ ;जितेंद्र आव्हाड यांचा पंतप्रधान मोदींना टोला

”स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे.” अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदींवर लिहलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ते अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे बोलत होते.

अमेरिका-इराण तणावाच्या स्थितीत मोदींनी केला ट्रम्प यांना फोन

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर काँग्रेसने लगावला टोला

राज्यातील इंटरनेट सेवा बंद असतांना देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्विटरवरून आसामच्या जनतेला शांततेत आवाहन केलं आहे. नेमकं याच मुद्द्याला धरून काँग्रेसने मोदींना ट्विटरवर कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला.

‘त्या’ महिलेच्या खुनातील आरोपी मोदींच्या मंचावर, भाजपाकडून विधानसभेचं तिकीट

झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते आणि सध्या भाजपावासी असलेले डॉ. शशिभूषण मेहता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर स्थान मिळाले. शशिभूषण मेहता यांच्यावर खूनाचा आरोप असून ते सध्या जामीनावर आहेत. मात्र, महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना भाजपाने झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, ते आज चक्क पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर दिसले.