पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more

कोरोनाचा थैमान सुरु असतानाच अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी दिला नवा अलर्ट, मंगळवारपासून आणखी एक आपत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या या साथीच्या काळात अमेरिकन शास्त्रज्ञांनी आणखी एका आपत्तीचा इशारा दिला आहे … संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूने त्रस्त आहे आणि त्याबरोबरच या नैसर्गिक आपत्तींने बर्‍याच देशांच्या चिंतेत वाढ केली आहे.या दिवसांत अमेरिकेलाही सर्वात धोकादायक टप्प्यांचा सामना करावा लागला आहे.अमेरिकेत आतापर्यंत कोरोना विषाणूने ५० हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे … Read more

अमरावतीला आला शिमला,कुलू-मनालीचा फील; पावसाच्या हलक्या सरींसोबत पडलं दाट धुकं

आधी हिवाळ्याचे दिवस, त्यात आलेला अवकाळी पाऊस आणि नंतर धुक्यांनी ओढलेली चादर हे एकूणच वातावरण शिमला- कुल्लूमनाली सारखे दिसत होते. 

पुन्हा संकट? राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे,हवामान विभागाने वर्तवली शक्यता

संपूर्ण देशभरात उशिरा पर्यंत राहिलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. तसेच अवकाळी पावसामुळे देखील मोठे थैमान घातले. याचा मोठा परिणाम राज्यामध्ये झाला. सध्या पाऊस संपून थंडीचे आगमन होत आहे. देशभरातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचे वेध लागले आहे. मात्र बळीराजाच्या चिंतेत भर टाकणारी शक्यता हवामान विभागाने सध्या वर्तवली आहे.

राज्यात पुढील ४८ तासांत ‘मुसळधार पाऊस’; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात २७ ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

परभणी जिल्ह्यातील परतीच्या पावसाने जिल्ह्यातील खरिप पिके धोक्यात

परभणी प्रतिनिधी । मागील एक आठवडयापासुन परतीचा पाऊस सुट्टी घेत नसून सतत पडणाऱ्या पावसाने खरिपातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे जमीन वाफशावर येत नसल्याने पिके पिवळे पडण्यास सुरुवात झाली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला आहे. परभणीत विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत आहे. आठवडाभरात सहा महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद … Read more

चारा छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला घातला हार

अहमदनगर प्रतिनिधी। पावसाळा सुरु असला तरी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही अपुऱ्या पावसामुळे शेती सोडा पण प्यायलाही पाणी नाही. अशी दुष्काळी परिसस्थिती कायम असतांना, पावसाळा सुरु झाला म्हणून शासनानने चारा छावण्या अचानक बंद केल्या. त्यामुळे चाऱ्या अभावी शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती तयार झाली आहे. आता जनावरांना खायला काय घालावे, प्यायला पाणी कुठून आणावे असा मोठा प्रश्न … Read more

दीड एक्कर उभ्या सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्याने घातला नांगर

अहमदनगर प्रतिनिधी| सोयाबीन पिकाला वेळेवर पाणी मिळाले नसल्यामुळे सोयबीनच्या झाडाला शेंगाच आल्या नाही त्यामुळे दीड एक्कर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले शिर्डी जवळच्या केलवड गावातील शेतकरी नानासाहेब धोंडिबा फटांगरे यांनी आपल्या दिड एकर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घातला. पावसाचे दिवस संपत आले तरी देखील शेती लायक पाऊस झाला नाही.त्या मुळे उभ्यापिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यावर … Read more

दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

बीड प्रतिनिधी | जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालीये.

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या हरिहर तीर्थ या तलावात शहरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येतंय. दुष्काळाचं सावट यंदाच्या विसर्जनावर दिसून आले, आज गणेश विसर्जन असल्याने परळी नगर पालिकेकडून टँकरच्या सहाय्याने हा तलाव भरण्यात आलाय.

जिल्ह्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. आणि परतीचा पाऊस जोरदार पडू दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात येतोय. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्ज सुरु आहे.