राहुल गांधींची शिवगिरी मठाला भेट; श्री नारायण गुरूंना वाहिली आदरांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. आज राहुल गांधी यांनी केरळ येथील शिवगिरी मठाला भेट दिली. प्रख्यात समाजसुधारक श्री नारायण गुरु यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुल गांधी या मठात पोचले. यावेळी त्यांनी येथील संन्याशांचीही भेट घेतली आहे. शिवगिरी मठात जाऊन महान अध्यात्मिक, तत्वज्ञानी आणि समाजसुधारक … Read more

काँग्रेस अध्यक्ष होणार का?? राहुल गांधींच्या उत्तराने सस्पेंस वाढला

rahul gandhi

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्याच नावाची मागणी करत आहेत पण राहुल गांधी अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे समोर आलं होत. पण आता मात्र अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून … Read more

देशातील सर्व यंत्रणा RSS च्या ताब्यात, लोकशाहीची हत्या सुरू; राहुल गांधी बरसले

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ईडीची दहशत आहे. लोकशाही संपत चालली असून देशातील सर्व यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने 75 वर्षात जे कमावलं ते भाजपने … Read more

मोदींना कृषी कायद्याप्रमाणेच ‘अग्निपथ’ परत घ्यावा लागेल- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारने अग्निपथ या योजने अंतर्गत लष्करात युवकांना भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.त्यानंतर देशभरातील विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याबाबत टीका करताना मोदींना ही योजना मागे घ्यावीच लागेल अस … Read more

कोरोनामुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू; मोदी खोटं बोलतायत

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे देशभरातील मृत्यूंच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना मुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे असा गंभीर दावा करत राहुल गांधी यांनी मोदींवर खोटेपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

उत्तराखंडमधील आज्जीबाईंनी राहुल गांधींच्या नावावर केली सगळी संपत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर उत्तराखंडमधील एका 78 वर्षीय महिलेनं आपली सगळी संपत्ती केलीय! यामध्ये 50 लाखाची मालमत्ता आणि 10 तोळे सोनं यांचा समावेश आहे. राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. या देशाच्या एकता … Read more

कृषी कायदे पुन्हा आणले तर…; राहुल गांधींचा केंद्राला रोखठोक इशारा

Narendra Modi Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू शकतो असा सूचक संदेश दिला होता त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. कृषी कायदे पुन्हा आणलेत तर देशाचा अन्नदाता सत्याग्रहाचा मार्ग अवलंबेल असा इशारा राहुल गांधी यांनी दिला याबाबत … Read more

नागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागालँडमधील मोन जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.  आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला संतप्त सवाल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, ‘हे … Read more

कोण राहुल गांधी?? मी ओळखत नाही..; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल- मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी कोण आहेत?? मी त्यांना ओळखत नाही असे म्हणत ओवेसींनी राहुल गांधींना फटकारले आहे. तसेच आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. ओवेसी म्हणाले, … Read more

पंतप्रधान झाल्यास पहिला निर्णय कोणता घ्याल?? राहुल गांधींच्या उत्तराने जिंकले करोडो महिलांचे मन

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी सर्वांचे मन जिंकणारे उत्तर दिले. मी पंतप्रधान झाल्यास महिलांना आरक्षण देईन असे उत्तर राहुल गांधी … Read more