‘भारत जोडो’च्या यशानंतर आता राहूल गांधी महाराष्ट्रात पदयात्रा काढणार

Congress Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडलेला दिसला. भारत छोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुख्य म्हणजे, या भारत छोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची एक वेगळीच प्रतिमा नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याची पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी महाराष्ट्रात पद यात्रा काढण्याच्या तयारीला लागले … Read more

भारत जोडो यात्रेच्या प्रतिसादामुळे भाजपकडून राहुल गांधीचे सदस्यत्व रद्द; रणजीतसिंह देशमुखांचा आरोप

Ranjit Singh Deshmukh

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशभर ‘भारत जोडो’ अभियानातून उदंड प्रतिसाद मिळाला. यामुळेच भाजपने राहुल गांधी यांचे लोकसभा सभासदत्व रद्द केले, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य रणजीतसिंह देशमुख यांनी केला आहे. खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोल्ट होते. यावेळी वडूज येथे तीव्र आंदोलन करण्याचा … Read more

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ? दिल्ली पोलीसांची फौज घरी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी एक विधान केले होते. या विधानावरून आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केल्याप्रकरणी गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्या नोटिसीला गांधी यांनी प्रत्युत्तर दिले नसल्याने स्पेशल सीपी सागर प्रीत … Read more

…. म्हणून राहुल गांधीनी थंडीतही फक्त टीशर्ट घातला; स्वतःच सांगितला ‘तो’ किस्सा

rahul gandhi t shirt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप आज जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये झाला. कन्याकुमारी पासून सुरूं झालेली ही पदयात्रा देशातील अनेक राज्यांमधून जात काश्मीर येथे थांबली. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातुन तब्बल साडेतीन हजार किलोमीटर पायी प्रवास केला. यावेळी त्यांनी घातलेला तो टीशर्ट कायम चर्चेत राहिला. … Read more

काश्मीरच्या बर्फवृष्टीत राहुल गांधींचे भाषण; भारत जोडो यात्रेचा समारोप

rahul gandhi jammu kashmir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखालील भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये समारोप झाला. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा नक्कीच सर्वाना थक्क करणारी ठरली. यावेळी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर बर्फवृष्टीतच राहुल गांधींनी जनतेला संभोधित करताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी … Read more

राहुल गांधींनी जम्मू- काश्मीरमध्ये फडकवला तिरंगा (Video)

rahul gandhi lal chawk tiranga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर पर्यंत आली आहे. आज त्यांनी श्रीनगरमधील (Srinagar) लाल चौकातील ऐतिहासिक क्लॉक टॉवरवर भारताचा तिरंगा (Tiranga) फडकावला. यावेळी त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी तिरंगा फडकावत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोसह आणि उत्साह … Read more

राहुल गांधींचे भारत जोडो; जम्मू काश्मीरच्या भूमीवर नवा अध्याय

sanjay raut bharat jodo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आदिशंकराचार्यानंतर राहुल गांधी ही दुसरी व्यक्ती आहे, जी चालत कश्मीरला पोहोचली आहे. शंकराचार्यांच्या काळात तर रस्तेही नव्हते. आज रस्ता आहे, पण त्यावर बर्फाचे डोंगर झाले, ते पार करून राहुल गांधी कश्मीरात पोहोचतील व तिरंगा फडकवतील तेव्हा देशाच्या राजकारणातले नवे पर्व सुरू झाले असेल असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील … Read more

राहुल गांधींना लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे? स्वतःच सांगितली ‘ही’ अट

rahul gandhi about his marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमांतून जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आवडीनिवडी बाबत मनमोकळे पणाने भाष्य केलं आहे. यावेळी तुम्ही लग्न कधी करणार आणि तुम्हाला पत्नी कशी मुलगी पाहिजे असा सवाल केला असता त्यांनी त्यावरही उत्तर देत आपली मन … Read more

भारत जोडो यात्रेत चालताना काँग्रेस खासदाराला आला हार्टअटॅक; उपचारादरम्यान मृत्यू

Santosh Singh Chaudhary Bharat Jodo Yatra Congress Punjab Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून देशभरात भारत जोडो यात्रा काढली जात आहे. त्यांची हि यात्रा अंतिम टप्प्यात आली असताना आज भारत जोडो यात्रेत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखून हार्ट अटॅक आला. कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संतोष सिंह यांचा … Read more

लग्नासाठी कशी मुलगी हवी? राहुल गांधींनी पहिल्यांदाच सांगितली ‘दिल कि बात’

rahul gandhi speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं वय सध्या 52 वर्ष असून अजूनही त्यांनी लग्न केलेले नाही. राहुल गांधी लग्न कधी करणार ? असा प्रश्न नेहमीच त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो . त्यातच आता राहुल गांधींनी आपल्या लग्नाबाबत प्रथमच मौन सोडलं असून त्यांना नेमकी कशी मुलगी पाहिजे याबाबत खुलासा केला आहे. भारत … Read more