पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय?

विचार तर कराल | “शासन आणि राष्ट्र या वेगवेगळ्या बाबी आहेत. राष्ट्राच्या संरक्षणार्थ जनतेने शासनाची कायम चिकित्सा केली पाहिजे. ”पण आपल्या देशात असं होतंय का हा प्रश्न आहे. आपले सरकार मार्केटिंगची तंत्रे वापरून आपल्याला गंडवत आहे का? पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय? कदाचित हो! अगदी साध्या भाषेत तीन … Read more

अजित पवारांचे मोदींना पत्र, म्हणाले जीएसटी थकबाकीसोबत ५० हजार कोटींचे अनुदान द्या

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात करोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पूर्ण क्षमतेने लढेल आणि जिंकेलही, त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावे, अशी विनंती अजित पवार यांनी मोदींना केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारी जीएसटीची थकबाकी मिळावी, … Read more

आधुनिक भक्तांना ‘चांगुलपणाचा धडा’ शिकवण्यासाठी रामायणाची गरज होतीच..!!

रावणाने सीतेला पळवले हे खरे आहे पण तिच्या मर्जीविरुद्ध काही केलं नाही. रामानेही आपली वानरसेना रावणाच्या चरित्राचे धिंडवडे उडवण्यासाठी ‘ट्रोल आर्मी’ म्हणून वापरली नाही. संपूर्ण रामायणात राम कुठेही रावणाचा द्वेष करताना दिसत नाही.

कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याकरता केंद्र सरकारची ‘ही’ खास रणनिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनव्हायरसचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एक खास रणनीती तयार केली आहे, त्याअंतर्गत जिल्हा व राज्यातील अधिकाऱ्यांना विशिष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की कोविड -१९च्या प्रतिबंधासाठी अवलंबलेली रणनीती मोठ्या प्रमाणावर संक्रमित असलेली क्षेत्रे ओळखून तेथे योग्य त्या प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी … Read more

मोदींशी मतभेद पण सध्या कोरोनाशी एकत्र लढण्याची गरज- राहुल गांधी

नवी दिल्ली । नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर कोरोना व्हायरसचा पराभूत करु शकतो आणि भारत खूप पुढे निघून जाईल. आपण विभक्त झालो तर व्हायरस आपल्यावर मात करेल, आपण एकत्र झालो तर व्हायरसचा पराभव करण्यात … Read more

लाॅकडाउनमध्ये पंतप्रधान सर्वच भारतीयांना १५ हजार देत आहेत काय? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे २०२० पर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशाला दिलेल्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आतापर्यंत जसे करत आहोत,त्याच पद्धतीने ३ मे पर्यंत सर्वानी लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. पंतप्रधानांनी काही आवश्यक गोष्टींना परवानगी … Read more

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

नवी दिल्ली । कोरोना विषाणूने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारच्या घरात पोहोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन चा कालावधी वाढवून ३ मी केला आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन संदर्भात नवीन नियमावली बनवली आहे. यात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली सूची केंद्र सरकारने प्रकाशित केली आहे. … Read more

भारतीयांच्या जीवापुढे अर्थव्यवस्थेचं नुकसान काहीच नाही- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. यावेळी बोलताना मोदींनी लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला बसत असलेला फटका आणि सामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा उल्लेखही केला. “आर्थिक स्तरावर मोठे नुकसान झालं … Read more

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र … Read more

३ मेपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशवासीयांच्या अडचणी लक्षात घेऊनच देशातील संचारबंदी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी आज जाहीर केला. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. कोरोनाशी संबंधित हॉटस्पॉटवर लक्ष देण्यात येत असून ज्या ठिकाणी २० एप्रिलपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाहीत तिथे अत्यावश्यक सुविधा चालू करण्यात येतील … Read more