आता खऱ्या अर्थाने देशाला सर्वसामान्य जनतेची ताकद कळली; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाचे असे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. “कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो … Read more

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून कंगना राणावतची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना राणावत हिने संताप व्यक्त केला आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद आहे. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले … Read more

निवडणुकीत किमत चुकवावी लागेल हे लक्षात आल्याने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला ; शरद पवार यांची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. “उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किमत चुकवावी लागेल असे जेव्हा मोदींच्या लक्षात आले तेव्हा … Read more

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींकडून हा निर्णय ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा आज केली. त्याबाबत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची मागणी करीत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींनी हा निर्णय घेतला. निवडणुका, सत्ता टिकवणे हेही महत्वाचे कारण आहे. पण शेतकऱ्यांना, अन्नदात्यांना देशद्रोही, … Read more

आजचा दिवस हा शेतकऱ्यासाठी आनंदाचा नसून काळा दिवस; कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या घोषणेवर शेतकरी नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे. असे … Read more

कायदे मागे घेऊन चालणार नाही, धोरणेही बदलावी लागतील – बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पंतप्रधान मोदींनी घेतलेला हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा विजय आहे. … Read more

आगामी निवडणुकीतील पराभवाच्या भितीमुळेच काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय; संजय राऊतांची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी आज पहिल्यांदा सात वर्षात देशातील जनतेचा आवाज ऐकला आहे. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. त्यांनी … Read more

सात वर्षात मोदींनी कुठलेही पाऊल मागे घेतले नाही, मात्र शेतकऱ्यांपुढे ते झुकले; नवाब मलिक यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करीत तसेच माध्यमांशी संवाद साधत मोदींवर निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात एकही पाऊल मागे … Read more

सहाशे शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर मोदींकडून हिताचा निर्णय; विजय वड्डेटीवार यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत घोषणा केली. वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदींनी कायद्याचा निर्णय मागे घेतला. तो स्वतःहून घेतलेला नाही. अगोदरच निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या … Read more

हा तर शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजयच – राजू शेट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत घोषणा केली. वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या २५ रोजी शेतकरी आंदोलनाला वर्ष पूर्ण होत होते. संसदेत जरी केंद्राचे … Read more