मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली – नाना पटोले

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते रायगड येथे बोलत होते. नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची … Read more

मोदींच्या अभिनयाला ऑस्कर्स पुरस्कार द्या ; राम गोपाल वर्मा यांनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले होते. मात्र, यानंतर आता सर्वांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडियावर दिसून आली. … Read more

ऑन कॅमेरा कसे रडतात ते शिकून घ्या.. !; अभिनेता वीर दासने लगावला मोदींना टोला, तर भक्त झाले नाराज

Vir Das_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता वीर दास हा बॉलिवूड क्षेत्रातील एक कॉमिक अभिनेता आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने आणि कॉमिक टायमिंगने त्याने स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्या राज्यातील सर्व चित्रीकरण बंद असल्यामुळे वीर सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह झाला आहे. तो देशातील सद्यस्थितीवर त्याच्या कॉमिक अंदाजात नेहमीच काही ना काही भाष्य करीत असतो. नुकतेच पंतप्रधान … Read more

म्यूकरमायकोसिसला राष्ट्रीय महामारी घोषित करा; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी म्यूकरमायकोसिस या नव्या रोगाने शिरकाव केला आहे. अशावेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसेच ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्याची … Read more

लस उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारने…. ; सिरम चा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्या आल्यानंतर लस तुटवड्याचं संकट उभं आहे. बहुतांश राज्यांतून लस नसल्याची ओरड होत असून, काही राज्यांनी थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून लस खरेदीची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक्सिक्युटिव्हा डायरेक्टर सुरेश जाधव यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. “केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबद्दल … Read more

म्युकरमायकोसिसशी लढायलासुद्धा टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हातपाय पसरल्यानंतर चिंता वाढली आहे. कोरोनाचा आटोक्यात आणताना मोदी सरकार अपयश आले असून काँग्रेस नेते राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिस रोगाशी लढायला देखील मोदी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगतील अस राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर … Read more

मोदी टीव्ही समोर रडणार ; या खासदाराने आधीच केली होती भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले होते. सोशल मीडियावर मोदींचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. दरम्यान आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी … Read more

“लसीकरणासाठी राखून ठेवलेले ते 35 हजार कोटी गेले कुठे?” पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्राला सवाल

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना … Read more

मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? आंबेडकरांचा बोचरा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की लसीची एक मात्रा वाया गेली, तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लसी वाया जाण्यास प्रतिबंध करण्याची आवश्यकता आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते. यावरुन … Read more

…म्हणून मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले नाहीत; चंद्रकांतदादांनी सांगितले खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा करत तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि गुजरातला हजार कोटींची आर्थिक घोषणा केली. यावरून राज्यातील ठाकरे सरकारने मोदींना लक्ष केलं होतं. मोदींनी महाराष्ट्राचा दौरा का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष … Read more