फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचा औरंगाबादेत मोर्चा

Devendra Fadnavis

औरंगाबाद – महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपतर्फे पाण्याचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. याच संदर्भात शहरात भाजपतर्फे सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांच्या पाण्यासाठी आपण 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली होती. पण या नाकर्त्या सरकारने ती बदलल्याचा आरोप केले. आता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 20 मे पूर्वी महापालिकेवर … Read more

आता एका क्लिकवर भरता येणार मालमत्ता कर

औरंगाबाद – नागरिकांना आता एका क्लिकवर मालमत्ता कर भरता येणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘नागरिक मोबाईल ॲप’ तयार केला आहे. त्याच बरोबर नागरिकांना त्यांच्या समस्यांची नोंद देखील या ॲपच्या माध्यमातून करता येईल. २६ एप्रिलपासून हे ॲप नागरिकांच्या सेवेत येणार आहे. शहरातील मालमत्तांचे आणि नळ जोडण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढ; मनपा प्रशासन अलर्ट मोडवर

औरंगाबाद – कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दिल्लीत वेगाने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून, महाराष्ट्रात अद्याप साथीचा अंदाज नसला तरी शासनाने दिलेले लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून लस हीच बचाव असून, नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. कोरोना संसर्गाची तिसरी … Read more

761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची कोरोनापासून सुटका 

Corona

  औरंगाबाद – कोरोना महामारी पासून तब्बल 761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची सुटका झाली आहे. काल जिल्ह्यात तीन कोरूना रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक राहिला नाही. नव्याने आढळून येणारे रुग्णही गेल्या सहा दिवसांपासून शुन्यच आहेत. 15 मार्च 2020 रोजी शहरात धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक … Read more

एकाच कंत्राटदाराकडे स्मार्ट सिटीच्या 317 कोटींच्या रस्त्यांची कामे

औरंगाबाद – स्मार्ट सिटी प्रशासनामार्फत 317 कोटी रुपयांतून करण्यात येणारी रस्त्यांची सर्व कामे एकाच कंत्राटदाराने मिळवली. यामुळे राजकीय मंडळींसह कंत्राटदारांना मध्ये खळबळ उडाली आहे. 11 ते 15 टक्के कमी दराने निविदा आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी फक्त नऊ महिन्यांचा अवधी असून निर्धारित वेळेत एकाच कंत्राटदाराकडून 108 रस्त्यांची कामे पूर्ण होतील का, याविषयी शंका उपस्थित केली जात … Read more

मनपाने इतिहासात प्रथमच वसूल केले 167 कोटी

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एका आर्थिक वर्षात 167 कोटी 18 लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. मालमत्ता करातून 129 कोटी, पाणीपट्टीतून 37 कोटी रु. मिळाले. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने 7 कोटी 61 लाख रुपये वसूल केले. मागील पाच वर्षांमधील हाही एक उच्चांक असल्याची माहिती प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी … Read more

भारनियमनामुळे शहरातील लाखांवर घरांची वीज गुल

औरंगबाद – विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील ज्या भागात थकबाकी आणि वीजचोरी अधिक आहे, अशा 38 फिडरवर काल महावितरणला भारनियमन करावे लागले. शहरात एक ते तीन तासांपर्यंत भारनियमन केल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी दिली. यामुळे शहरातील जवळपास एक लाख ग्राहकांच्या घरात वीज गुल झाली होती. राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मागणी … Read more

जुन्या थकबाकीदारांवर आता थेट जप्तीची कारवाई

औरंगाबाद – मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आणि आर्थिक वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. राहिलेल्या दिवसांत मालमत्ता कर वसुलीसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. तर ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे दाद देत नाहीत अशा थकबाकीदारांवर आजपासून थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे 2020 पासून महापालिकेचे शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. तथापि … Read more

मनपा निवडणूक: शहरात 42 प्रभाग, 126 वॉर्ड

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका काल निकाली निघाल्या मुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर 2019 मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे शहरात 126 वॉर्ड तयार केले, 42 प्रभागाचा आराखडा सादर केला. नवीन आराखड्यानुसार एक वार्ड नऊ ते दहा हजार लोकसंख्येच्या असेल. तीन वॉर्डाच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास 30 हजार असेल. राज्य … Read more

औरंगाबाद मनपा निवडणूकीचा मार्ग मोकळा; राजकीय वर्तुळात आनंदाला उधाण 

  औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाला काही निर्देश देऊन सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयीची याचिका (एसएलपी) आज निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व्ही रामण्णा, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. … Read more