कंगनाच्या सुरक्षेवर किती खर्च येतो? केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं ‘हे’ धक्कादायक उत्तर

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून अभिनेत्री कंगना राणौत विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या वर्षी पेटला होता. यानंतर कंगनाला असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली. कंगनाला पुरवण्यात आलेल्या संरक्षणावरून काहींनी प्रश्न उपस्थित केले. कंगनाच्या सुरक्षेवर इतका खर्च कशासाठी?, असा सवाल प्रामुख्यानं उपस्थित केला गेला. याचसंदर्भात आता … Read more

अमित शाहांच्या श्रीलंका, नेपाळमध्ये भाजप विस्ताराच्या स्वप्नाला लागला मोठा ब्रेक; ‘हे’ आहे कारण

कोलंबो । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असं वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब (Tripura CM Biplab Deb) यांनी केलं होतं. दरम्यान अमित शाह यांच्या भारताच्या सीमा उल्लंघून भाजपचा विस्तार करण्याच्या स्वप्नाला श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने मोठा ब्रेक लावला आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने भारतातील राजकीय पक्षांसाठी … Read more

नेपाळ आणि श्रीलंकेतही येणार भाजप सरकार ; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार

amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लब कुमार देब यांनी भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराबद्दल भाष्य करताना नेपाळ आणि श्रीलंकेत सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे असं गजब वक्तव्य केले आहे. आगरताळा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले असून अमित शहा यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. भाजपनं केवळ देशातच नव्हे, … Read more

अमित शाहांच्या ‘देखते हैं’चा अर्थ उद्धव ठाकरेंनी ‘हो’ असा घेतला – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वादावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद वाढला आणि शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस- राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. परंतु मुख्यमंत्री पदाबाबत कोणी कोणाला फसवलं याबाबत मात्र शिवसेना आणि भाजप मधील आरोप प्रत्यारोपाच सत्र काही थांबत नाही. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द … Read more

पिढ्यानपिढ्या तुम्ही सत्तेत, आमच्याकडे कसले हिशेब मागता ?अमित शहांचा काँग्रेससह विरोधकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेत सुरु असलेल्या अधिवेशना दरम्यान लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांवर सडकावून टीका केली. जम्मू-कश्मीरातून कलम 370 हटवून केवळ 17 महिने झाले आहेत. 70 वर्षे तुम्ही योग्य रीतीने कारभार केला असता तर आमच्याकडे हिशेब मागण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत केवळ तीन … Read more

योग्य वेळ आल्यावर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल; अमित शाहांची लोकसभेत ग्वाही

नवी दिल्ली । संसदीय अधिवेशना दरम्यान जम्मू काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२१ संबंधी चर्चेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलंय. यावेळी सदर विधेयकाचा जम्मू काश्मीरच्या राज्याच्या दर्जाशी कोणताही संबंध नाही. ”योग्य वेळ आल्यानंतर प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला जाईल” असा पुनरुच्चार अमित शाहांनी केला. याशिवाय जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत कधीही मिळणार … Read more

अमित शहांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केलीच नाही – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे, अस चंद्रकांत पाटील म्हणाले. ते चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमित शहा हे खरं बोलले ते शिवसेनेला फारच झोंबलेलं दिसतंय. पण मुख्य म्हणजे शहा … Read more

एक गुजराती गृहमंत्री शिवसेनेला संपवण्याची भाषा करतोय; उद्धव ठाकरेंनी पत्रातून दिलं जळजळीत उत्तर

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन शिवसेनेला संपवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं आहे. शिवसैनिकांना लिहिलेल्याएका पत्राच्या माध्यमातून त्यांनी हे उत्तर दिलं. गुजराती गृहमंत्र्यांनी आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेनेला संपवण्याची भाषा केली आहे. त्याठिकाणी राणेसकट उपस्थित संपूर्ण मराठीजण या वाक्क्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव … Read more

शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या स्मशानात पोहचवून महाराष्ट्राने त्यांची श्राद्धे घातलीत; शिवसेनचा खरपूस समाचार

Sanjay Raut Amit Shah

मुंबई । आम्ही शिवसेनेच्या वाटेने गेलो असतो तर शिवसेनेचे अस्तित्वच उरले नसते असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, अशा शब्दांत शिवसेनेने अमित शाह यांच्या विधानाचा पुन्हा एकदा सामानाच्या अग्रलेखातून समाचार घेतला. महाराष्ट्रातून सत्ता उलथवून टाकल्याचा बाण काळजात घुसला आहे. … Read more

घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है.. संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा

Sanjay Raut Amit Shah

मुंबई । ‘भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती,’ असा घणाघात  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केला. ज्यानंतर थेट शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत दावा करणाऱ्या शाहांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी एक शेर ट्विट करत शाहांवर निशाणा साधला आहे. ”तूफान ज्यादा हो तो, कश्तियाँ डूब जाती है… … Read more