त्यासाठी घराची कडी काढावी लागते; भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भटखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे. “काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं … Read more

इतके निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणे हे राज्याचे दुर्दैव ; भातखळकरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात दोन दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आला असून अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी महापुराचा धोका असून नागरिकांच स्थलांतर करण्याच काम सुरू आहे. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे संताप व्यक्त केला जातोय. याचवरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका … Read more

वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली – भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “अनिल … Read more

लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन … Read more

पवारांची राजकीय विश्वासार्हता शून्य असल्याने वावड्या उठणारच; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. पंतप्रधान आणि शरद पवार … Read more

जनतेचे तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाहीत; भातखळकर आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामासाठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी सरकार वर निशाणा साधला. जनमताचा विश्वासघात करून सत्तेवर आलेले … Read more

वसुलीचा रिमोटही शरद पवार आहेत का? भाजपचा टोला

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नाना पटोले आणि शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. वसुलीचा रिमोटही शरद पवार आहेत अस नाना पटोले यांना सुचवायचे आहे का असा टोला त्यांनी लगावला. नाना … Read more

किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा; भाजपचा पवारांवर निशाणा

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रपती करण्याचा विचार विरोधकांकडून सुरु असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. पवारांकडून जरी या वृत्ताचे खंडन केले असले तरी आता भाजप कडून पवारांवर टीका केली जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून पवारांची खिल्ली उडवली आहे शरद पवारांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते … Read more

उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. दरम्यान यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना टोला … Read more

कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण? हे राऊतांनी निश्चित करावे; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात योग्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा चेहरा नसल्यास विजयी होण्याची शक्यता कमी असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे, की कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण? कधी … Read more