मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल पवारांनी मानले जनतेचे आभार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद … Read more

#TwitterAntakshari: स्मृती इराणींच्या एका ट्विटमुळे संपूर्ण देश खेळू लागला ट्विटर अंताक्षरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. आज … Read more

गृहमंत्री अनिल देशमुखांचे ‘वर्क फ्रॉम होम’; स्वयंपाकाचा व्हिडीओ पोस्ट करत देशाला सहकार्य करण्याचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वयंपाक करत असल्याचा video पोस्ट करून जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हंटले, ”कोण म्हणतो घरी बसून लढता येत नाही…आज जनता कर्फ्युच्या निमित्ताने घरी राहून पहिल्यांदा स्वयंपाक करण्याचा योग आला, आपणही दिवसभर घरी बसून देशाला सहकार्य करावे, ही विनंती, कारण #कोरोना विरोधातील युद्धात घरी बसणे … Read more

महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देतो. जमावबंदी लागू केल्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत. तसेच शस्त्र घेऊन जाण्यास देखील बंदी असते. कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू … Read more

राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा  घराबाहेर न पडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान लॉकडाउनच्या काळात कोणत्या सेवा सुरु आणि कोणत्या बंद राहतील याबाबत आपण … Read more

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना दिला ‘हा’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदारांना दिल्लीत जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे मात्र, करोनाच्या संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना जेथे असतील तेथेच थांबण्याचा सल्ला पवारांनी दिला आहे. तसेच सरकारी यंत्रणांना मदत करण्याचे आदेश पवारांनी  खासदारांना दिले. कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात … Read more

पंजाब, राजस्थाननंतर महाराष्ट्रही लॉकडाऊन होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी पंजाब आणि राजस्थान सरकारांनी संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधी दुकानं, किराना दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाही आहेत. एखाद्या व्हायरसच्या भीतीने संपूर्ण राज्य बंद करण्यात आल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या … Read more

ब्रेकिंग! ३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वे सेवा बंद, तर लोकल बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ३१ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. तर २२ मार्चनंतर ३१ पर्यंत लोकल सेवा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात … Read more

जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही महाभाग; पोलिसांनी गुलाब देऊन पाठवलं घरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. Delhi: Police personnel near Barakhamba road offer flowers to the locals … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more