मुख्यमंत्री कर्फ्यू वाढवू शकतात- खासदार संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आज संपूर्ण भारतात पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यासह देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्फ्यू वाढवू शकतात असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी … Read more

मोदींच्या जनता कर्फ्यूला संघाची बगल; उद्या शाखा भरणारच, पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधत रविवारी मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी२२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळला जावा, असं मोदींनी … Read more

ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी; राजू शेट्टींनी केलं लोकांना घरात राहण्याचं आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारला सांगितलंय की एक दिवस घरात थांबा तर आपण सर्वांनी घरात थांबून सरकारला सहकार्य केले पाहिजे. ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली … Read more

परदेश प्रवास करून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी आज प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त … Read more

कोल्हापूरात होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोराना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्याकरिता होम क्वारंटाईन सांगितले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. मागील काही दिवसात आपण परदेश प्रवास करून आला आहात किंवा परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहात. आपणास … Read more

‘टाळ्या वाजवण्याऐवजी त्वरित पावले उचला!’ राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी मोदींनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या … Read more

करोना फोफावतोय! देशात करोनाग्रस्तांची संख्या २९८ नॉट आऊट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस राज्याला पडलेला करोनाचा विळखा आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण भारतातील करोनाग्रस्तांची संख्या आता नॉट आऊट २९८ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं असं आवाहन सरकारने नागरिकांना केलं आहे. तसंच सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे … Read more

रेल्वेने केलं प्रवाशांना ट्विटवर कळकळीचं आवाहन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही करोनाबाधित रुग्ण इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. शनिवारी करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या रेल्वेने प्रवास केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यानंतर भारतीय रेल्वेने ट्विटवर कळकळीचं आवाहन आहे. रेल्वेने खबरदारी म्हणून लोकांना आपला प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे, ”रेल्वेमध्ये कोरोना व्हायरसची … Read more

करोनामुळं पांढर सोनं मातीमोल! कापसाची निर्यात ठप्प, महाराष्ट्राचं ५०० कोटींचं नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमूळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असं कोणतच क्षेत्र नाही ज्याला कोरोनाचा फटका बसला नाही आहे. पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस अर्थव्यस्थेला सुद्धा करोनाने चांगलाच तडाखा दिला आहे. कोरोनामूळे कापूस निर्यात ठप्प झाल्याने एकट्या महाराष्ट्राचं आतापर्यंत तब्बल ५०० कोटींचं नुकसान झालं आहे. जगातील सर्वात मोठ्या … Read more

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही कोरोनाबाधित रुग्ण इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्याला करोनाची लागण झाल्याचे माहित असून सुद्धा ४ पॉझिटिव्ह रुग्णांनी रेल्वेने प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली असून करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more