शेतकरी आंदोलनाचा धसका! हरयाणा सरकारने केली इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली । शेतकरी आंदोलन पुन्हा मजबूत होताना दिसताच हरयाणातील भाजप सरकारने काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. शेतकरी नेते राकेश टीकेत यांचा अश्रू अनावर झालेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हरयाणातील अनेक गावखेड्यांत भावूक लहर उठून शेतकरी दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकरी जमू लागले आहेत. या गोष्टीचा धसका घेत शेवटी हरयाणा सरकारने तडकाफडकी केली इंटरनेट सेवा … Read more

शेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली |  येथे 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती त्यांचा झेंडा फडकावला. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात सहभागी दोन युनियननी शेतकरी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतपणे घोषणा करून या संगठना बाहेर पडल्या आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या संघर्षानंतर, शेतकरी आंदोलनातून राष्ट्रीय … Read more

8 जानेवारीपर्यंत सरकारने MSP वर खरेदी केले 531 लाख टन धान्य, 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला फायदा

नवी दिल्ली । चालू खरीफ मार्केटिंग हंगामात (Kharif Marketing Season) सरकारने किमान आधारभूत किंमतीने (Minimum Support Price) 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 531.22 लाख टन धान्य खरेदी केले आहे. ही खरेदी सरकारने एक लाख कोटी रुपयांमध्ये केली आहे. तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना सरकार धान्य खरेदी … Read more

पंजाबमध्ये टेलिकॉम टॉवर्स पाडल्यामुळे 1.5 कोटी मोबाईल यूजर्स झाले प्रभावित

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान टेलिकॉम टॉवर्समधील मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात घरून अभ्यास करणारे विद्यार्थी आणि वर्क फ्रॉम होम व्यावसायिकांपर्यंतचे सर्वजण अडचणीत आलेत. या तोडफोडीमुळे सुमारे दीड कोटी ग्राहक बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे आज शेतकरी निदर्शनाचा 35 वा दिवस आहे. … Read more

आंदोलक शेतकऱ्यांचा ‘रिलायंस जिओ’ला हिसका; १,३०० मोबाईल टॉवर्सचा तोडला वीजपुरवठा

नवी दिल्ली । गेल्या महिन्याभरापासून देशभरातील शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. मोदी सरकारने नवे कृषी कायदे केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी आणले असल्याचा थेट आरोप शेतकरी करतायत. यात सर्वात आघाडीवर अदानी आणि अंबानी हे कॉर्पोरेट घराणे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मोदी सरकार आपले कृषी कायदे रद्द … Read more

केजरीवालांनी भर विधानसभेत फाडली कृषी कायद्यांची प्रत टराटरा, म्हणाले…

नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवालांनी आपल्या भाषणात भर विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला. “केंद्र सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? आतापर्यंत २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे. प्रत्येक शेतकरी आज भगतसिंग बनून आंदोलनाला बसला आहे. या … Read more