शेतकरी आंदोलनातील 700 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची मोठी कारवाई

Farmer protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एमएसपीच्या मागणीसाठी पंजाब हरियाणा येथील शेतकरी सरकार विरोधात आंदोलन (Farmers Movement) करत आहेत. समोर आले आहे की, या आंदोलनावर नोएडा प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या 746 शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या जेईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 26 जानेवारी रोजी हे गुन्हे दाखल केले होते. मात्र याबाबत गुप्तता ठेवण्यात आली होती. … Read more

शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच पाडला बंद; लासलगाव बाजार समितीत बेमुदत आंदाेलन

Lalasgaon Onion Market Committee farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी दरामुळे त्यांनी घातलेला खर्च देखील निघत नाही. अशात नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सकाळी लिलाव प्रक्रिया सुरु होताच कांद्याला कमी दर मिळाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करत थेट लिलावच बंद पाडले. नाशिकच्या लासलगाव … Read more

थकीत बिलासाठी संतप्त शेतकर्‍यांचा तासगावात रस्ता रोको, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली जोरदार झटापट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने थकविलेल्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तासगावात खासदारांच्या घरावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एकतर ऊसबिल द्या नाहीतर आम्ही सर्व शेतकरी तासगावातील चौकात सामुदायिक आत्महत्या करू, असा आक्रमक पवित्रा घेतला. घटनास्थळी खासदार संजयकाकांनी भेट देऊन 2 फेब्रुवारीपर्यंत … Read more

अखेर शेतकरी आंदोलन स्थगित; 378 दिवसांनी आंदोलन मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून दिल्ली येथे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन पुकारले होते. अखेर केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यानीही आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ३७८ दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ११ डिसेंबरपासून म्हणजे येत्या शनिवारपासून आंदोलनकर्ते परतणार आहेत. केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी … Read more

पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला ‘टूलकिट प्रकरणात’ अखेर जामीन मंजूर

नवी दिल्ली । पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला ‘टूलकिट प्रकरणात’ अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या सत्र न्यायालयानं दिशाला जामीन मंजूर केलाय. दोन जामीनपत्रासहीत १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यासहीत दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याअगोदर दिशा रवि हिला पहिल्यांदा पाच दिवस तर दुसऱ्या वेळेस तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर … Read more

अलविदा, माझी वेळ संपत आलीय, म्हणतं भाषणानंतर शेतकरी नेत्यानं सोडला प्राण

अमृतसर । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये प्रदर्शन सुरु आहेत. या आंदोलनांची धग शेवटी दिल्लीच्या सीमेपर्यत पोहचली. आणि मागील ३ महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेत. या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेत.तर काही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून स्वत:चं जीवन संपवलं आहे. अमृतसरमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक … Read more

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

…नाही तर अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या सिनेमांचे शूटिंग आणि प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही- नाना पटोले

मुंबई । मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे. भविष्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही. तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नाना पटोले म्हणाले … Read more

कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही; मोदींचा काँग्रेसला सणसणीत टोला

नवी दिल्ली । गेल्या ७५ दिवसांपासून दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. याच दरम्यान त्यांनीकन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही असं म्हणत काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. “एवढी वर्षं देशावर राज्य केलेली पार्टी. पण लोकसभेत एक, राज्यसभेत एक. ही अशी … Read more

‘आंदोलनजीवी’ शब्दावर पंतप्रधान मोदींनी मारली पलटी; म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांचा सरकार करते आदर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत भाषांवेळी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ शब्दांवर नमतं घेतलं. आंदोलकांसाठी आंदोलनजीवी हा शब्दप्रयोग वापरल्यामुळे टीकेचे धनी बनललेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सावध पावलं टाकली. आंदोलनजीवी शब्दप्रयोगावर टीका झाल्यानंतर आज … Read more