दहीहंडी साजरी करताना नेहमीच पाऊस का पडतो? पौराणिक कथेत आहे याचे कारण

dahi handi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. उंचावर बांधलेल्या मडक्यातून लोणी काढण्याचा आनंद गोविंद वेगवेगळया ठिकाणी जाऊन अनुभवत आहेत. अशा उत्साही वातावरणात पावसाने देखील हजेरी लावली आहे. गुरुवारी पहाटेपासून मुंबई शहरात हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईत 7, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी हलक्या ते … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी? सरकारला बळीराजाचा विसर

Onion Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion)  नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy)  घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा … Read more

येत्या 3 ऑगस्टपर्यंत राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या आठवडयात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात … Read more

अतीवृष्टीच्या काळात कापूस पिकांची अशी घ्या काळजी; तज्ञांनी केले मार्गदर्शन

cotton

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसात जर राज्यात अतिवृष्टी झाली तर यामुळे कापूस पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक तज्ञांकडून कापूस पिकांची काळजी घेण्याबाबत काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. याबाबतच आज आपण … Read more

मुंबईतील मुसळधार पावसामुळे ‘हा’ महत्वाचा रस्ता बंद; नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

mumbai subway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारपासून राज्यातील मुंबईसह इतर भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २७ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच “नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे” आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. तर … Read more

मुसळधार पावसामुळे राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Weather Update Orange alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे दृश्य पाहायला मिळत आहेत. अतिवृष्टी आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरीकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यातच आता भारतीय हवामान … Read more

पूरग्रस्तांना आजपासून 5000 रुपयांची आर्थिक मदत; अन्नधान्यही मिळणार

pursthiti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होऊन बसले आहे. जोरदार पावसामुळे अनेक घरांचे तसेच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांबरोबर घरांची पडझड, खतांची नासाडी असे नुकसान देखील शेतकऱ्यांचे झाले आहे. यामुळे राज्यातील बिकट परिस्थिती … Read more

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार!! जनजीवन विस्कळीत; 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

Shimla Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घालून ठेवले आहे. गेल्या ४८ तासांपासून पाऊस आपले रौद्ररुप धारण करुन मुसळधार कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये देखील काही वेगळे चित्र दिसत … Read more

उत्तर भारतात पावसाचे थैमान!! पाणीच पाणी चोहीकडे… गाड्या गेल्या वाहून, पूलही कोसळला (Video)

Heavy Rain North India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. धुवाधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. लोकांचे जीवनमान विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर फ्लॅटचे छत कोसळून एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे … Read more

आता आपत्ती आली तरी ‘नो टेन्शन’; कराड पालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाचा आरखडा तयार

Karad Municipality disaster management plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांचे नियोजन केले जाऊ लागले आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने कराड शहराच्या आपत्ती व्यस्थापन आराखड्याबाबतची माहिती घेतल्यानंतर कराड पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार असून तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आपत्ती परिस्थिती उदभवली तरी पालिकेकडून उपाययोजनांची तयारी करण्यात आली आहे. … Read more