“फोन टॅप केला तर कळेल, संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. माझा फोन टॅप केला तर त्यांना कळेल संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात. मी ज्यांच्याविषयी बोलत होतो, तेच ऐकत असल्याने त्यांना कळलं आम्ही काही मागे हटत नाही.”असा टोला खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊतांनी विरोधकांना लगावला. … Read more

भाजपच्या नेत्यांना समोरासमोर बोलता येत नाही म्हणून पाठीवर खंजीर खुपसतात – प्रणिती शिंदे

सोलापूर : “भाजपकडून फोन टॅपिंग करुन खालच्या थराचं राजकारण केलं गेलं. समोरासमोर उभं राहुन त्यांना सामना करता येत नाही म्हणून ते पाठीवर खंजीर खुपसतात”, अशी घणघस्ती टीका काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. राज्यात सुरु … Read more

शरद पवारांचा शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न – विनोद तावडे

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांना नक्षलवाद्यांना वाचवायचं असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भीमा कारेगाव हिंसाचारवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. विनोद तावडे म्हणाले, “शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना … Read more

सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ‘कॅबिनेट समन्वय समिती’ची स्थापना; प्रत्येकी दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकारने कॅबिनेट समन्वय समितीची स्थापना केली असून या समितीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या प्रमुख तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांचा समावेश या समितीत असणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांचा समावेश असणार … Read more

साई जन्मभूमीचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या साई बाबा यांच्या जन्मभूमीचा वाद अजून थांबायच नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्ती नंतर देखील पाथरी ग्रामास्थांचे समाधान झालेले नाही. आता या प्रकरणाचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. साई जन्मभूमी पाथरी संस्थानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात हा जन्मभूमी वाद गेल्यामुळे हे … Read more

पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच मिळून एकच पुस्तक; बालभारतीचा प्रस्तावित निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी बालभारतीने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच मिळून एकच पुस्तक आणण्याचा प्रस्ताव बालभारतीने मांडला आहे. बालभारतीचा हा प्रस्तवित निर्णय आहे. यावर शिक्षण मंत्रालय सकारात्मक भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. विद्यार्थी आणि पालकांमधून मात्र या प्रस्तावावित निर्णयाचं मोठ्या … Read more

पुण्यात आधी ‘आफ्टरनून लाइफ’ सुरू करायला हवं – आदित्य ठाकरे

पुण्याचे लोक दुपारी झोपतात. या प्रचलित समजावर आदित्य ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार; संजय राऊत यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकस आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली … Read more

‘नाइट लाईफ’वर टीका करणारे प्रदूषित मनाचे; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

मुंबई : नाईट लाईफवर टीका करणारे प्रदूषित मनाचे असल्याची घणाघाती टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नाईट लाईफचा प्रयोग अनेकांना रोजगार मिळवून देणारा आहे. शुद्ध हेतूनं सुरू होणाऱ्या या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ अशी टीका आदित्य यांनी केला आहे. नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर निर्भयासारख्या हजारो घटना घडतील अशी टीका भाजप नेते … Read more

जनतेतून सरपंच निवड होणार बंद – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर : गेल्या सरकारने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली. मात्र या थेट निवडीला ब्रेक मिळणार असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. सरपंचाची निवड पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे. यासंबंधीचा अध्यादेश लवकरच काढला जाईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर येथे दिली. … Read more