मराठा आरक्षणासाठी वेळ पडल्यास रथीमहारथींनाही साष्टांग नमस्कार घालायला तयार- उदयनराजे

सातारा । ‘मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असं विधान भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. याशिवाय आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. … Read more

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाच्या हाकेमुळे पंढरपूरात कर्फ्यू!

पंढरपूर । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संचारबंदी काळात पंढरपूर शहरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना … Read more

आधी ती मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा! मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक मागणी

मुंबई । मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ही समिती बरखास्त करून या समितीत नव्या सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. … Read more

..तर एकाही OBC मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही; प्रकाश शेंडगेंचा गंभीर इशारा

मुंबई । मराठा समाजासाठी नोकरभरती थांबवून इतर समाजाचं नुकसान केलं जातं. मात्र आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाही. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडली. प्रकाश शेंडगे यांनी मराठा … Read more

जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?, अशोक चव्हाणांचा सवाल

परभणी । या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. अशोक चव्हाण हे परभणी येथे एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित … Read more

नोकरभरती सुरु करा! एका समाजासाठी OBC समाजाला का वेठीस धरायचं?- विजय वडेट्टीवार

नागपूर । मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. तेव्हा एका समाजासाठी नोकरभरतीला स्थगिती दिल्यास OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? असा थेट सवालही विजय … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 3 पत्रे लिहिली, भेटीसाठी वेळही मागितली, परंतु..

मुंबई । मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा खासदार संभाजीराजे भोसले लावून धरला आहे. सरकार मराठा आरक्षण प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील आणि विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनीही सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काय पत्रव्यवहार झाला, भेटीची वेळ मागितली होती का? असा प्रश्न … Read more

आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; खासदार उदयनराजेंचा इशारा

सातारा। मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरील सुनावणी न्यायालयाने चार आठवडयांसाठी लांबणीवर टाकल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी टीकास्त्र सोडले आहे. काय म्हणाले उदयनराजे? मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित … Read more

मराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही ?? चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा … Read more

‘मी जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी सर्व करून थकलो, आतातरी सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत- खा. संभाजीराजे

मुंबई । “मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी काय सांगायचे, मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत. काय बोलायचं अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने … Read more