वंचित आणि एमआयएम युती तुटली ; इम्तियाज जलील यांनी केली स्वबळाची घोषणा

औरंगाबाद प्रतिनिधी|  वंचित बहुजन आघाडीची साथ कधीही जोडणार नाही असे म्हणणाऱ्या असुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना युती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाप्रमाणे जलील यांनी वंचित सोबत असणार युती आपण तोडत असल्याचे जाहीर केले आहे. एमआयएमने वंचित आघाडीला सोडणे हे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी धोकादायक आहे. कारण पुन्हा मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण … Read more

वंचित आणि एमआयएमच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात आज हैदराबाद येथे (२६ ऑगस्ट) रोजी बैठक होणार आहे . लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी विधानसभा निवडणूक लढवत आहे. दलित व मुस्लिम मतांच्या बेरजेवर काही विधानसभा मतदारसंघाचे समीकरण अवलंबून आहे.दरम्यान ‘एमआयएम’ने … Read more

वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये फुटू

औरंगाबाद प्रतिनिधी | वंचित आघाडीचा घटक असणाऱ्या एमआयएममध्ये आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यात पहिल्यासारखे प्रेम राहिले नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. कारण वंचित आघाडीच्या धोरणावर एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एमआयएम आणि वंचितचे नाते कसे राहील याबद्दल खात्रीलायक काहीच सांगता येणार नाही. काही दिवसापूर्वी आम्ही आम्हाला हव्या … Read more

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी सरशी करत लोकसभा गाठली. त्यानंतर आज काल पहिल्यांदीच जलील आणि चंद्रकांत खैरे आमने सामने आल्याचे पाहण्यास मिळाले. इम्तियाज जलील समोरून येताच चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे हासत स्वागत केले. तसेच जलील यांच्या खांद्यावर … Read more

एमआयएम आमदार वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात?

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे देशभरात काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर देशभरात त्याचे स्वागत करण्यात आले आहे तर काश्मीरात तणावपूर्ण शांतता आहे. मुंबईत शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी काश्मीरी जनतेसाठी विशेष प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप आमदार पठाण यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे … Read more

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युतीने कॉंग्रेस आघाडीचा चांगलाच धुव्वा उडवला असून राज्यात देखील पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज एका मराठी वृत्त वाहिनीने वर्तवला आहे. महाराष्ट्रात महायुती २२६ जागा जिंकेल तर कॉंग्रेस आघाडीला एकत्रित ५६ जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतर ६ जागी विजयी होतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. कंडोमच्या … Read more

या शहराला बाण नाही खान पाहिजे :इम्तियाज जलील

Untitled design

औरंगाबाद प्रतिनिधी |काल किराडपुरा भागात आमदार इम्तियाज जलील यांची तुफानी सभा झाली. मुस्लिमेतर मतांचा जोगवा मागताना विकासाचा विषय पुढे करणारे जलील या सभेत केवळ ‘कॉम’ या एका विषयाला धरून 35 मिनिट 52 सेकंद बोलले. या शहरातील निवडणुका ‘खान की बाण’ या विषयावर गेली वीस वर्षे लढली गेली, असे सांगत त्यांनी किराडपुऱ्याच्या जनतेच्या साक्षीने ‘बाण तुटणार, … Read more

देशाला  चौकीदाराची नाही; मर्द पहारेकरीची गरज -असदुद्दीन ओवेसी

owesi

मुंबई प्रतिनिधी । ‘देशाला  चौकीदाराची नाही मर्द पहारेकरीची गरज आहे, जो संविधानाचे रक्षण करेल आणि  बाबासाहेब आंबेडकर  यांचे स्वप्न पूर्ण करेल’  अशी जोरदार टीका खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी  कल्याण येथे आयोजित  बहुजन वंचित आघाडीच्या महाअधिवेशनात  काँग्रेस व भाजपावर  केली. राहुल गांधी सध्याच्या चौकीदाराला चोर म्हणतात मात्र ते सुद्धा त्यातीलच एक आहेत.आतापर्यंत बनलेले सर्व चौकीदार चोर आहेत. भिमा-कोरेगाव हा दलितांचा विजय आहे, … Read more