गुजरात विकासाच्या मार्गावर होतं तर मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली? शिवसेनेचा खोचक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना भाजपने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा घेऊन भुपेंद्र यादव यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. गुजरातमधील याच नेतृत्वबदलावरुन शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन आता भाजपावर निशाणा साधलाय. गुजरात विकासाच्या मार्गावर होतं तर मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे. फार झोतात नसलेल्या लोकांच्या … Read more

केंद्राचा मोठा निर्णय!! बेरोजगारांना मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता … Read more

भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिल्या; सामनातून टीकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील महिन्यात देशातील १६ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं आपल्या ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारवर टिकेचा बाण सोडला आहे. तरूणांच्या हाताला काम पाहिले पण भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिली अशी टीका शिवसेनेने केली. घंटा बडवून बेरोजगारीचा राक्षस मारला जाणार असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयानं एम्प्लॉयमेंट … Read more

देशाचे अर्थचक्र गतिमान, पण गरीबांचे जगणे मंदावले; शिवसेनेचा मोदी सरकारवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या महागाई वरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. केंद्र सरकार म्हणत की देशाचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. पण त्या अर्थचक्रात गरीब आणि मध्यमवर्गीय यांचे जगणे मंदावले असा टोला शिवसेनेने लगावला. देशाचे आर्थिक चित्र विदारक आहे … Read more

राहुल गांधींनी केंद्राला केले लक्ष्य, म्हणाले,” जीडीपीमध्ये वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमतीत वाढ”

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन, महागाई, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरले आणि म्हटले की,” पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे देशातील जनतेला दुहेरी फटका बसत आहे.” काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,” मोदीजी जीडीपी वाढत असल्याचे सांगत राहतात, अर्थमंत्री म्हणतात की, जीडीपी वरचा अंदाज दाखवत … Read more

भाजप धोकादायक पक्ष, उत्तरप्रदेश निवडणूकीपूर्वी हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते; राकेश टीकैत यांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली आहे. भाजप हा अत्यंत धोकादायक पक्ष असून उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पूर्वी एखाद्या हिंदूंची हत्या देखील होऊ शकते असा खळबळजनक आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. जेव्हा उत्तर प्रदेशात निवडणुका होतील तेव्हा ते निवडणुक जिंकण्यासाठी एका मोठ्या हिंदू नेत्याला मारण्याचा कट … Read more

भाजपने आंदोलन करण्यापेक्षा मोदींनाच साकडे घालावे; विजय वडेट्टीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व भाजप अद्यात्मिक आघाडीच्यावतीने आज राज्यभर मंदिरे उघडण्याबाबत घंटानाद आंदोलने करण्यात येत आहेत. यावरून राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खुलासा करीत भाजपवर टीकास्त्र डागले. “मंदिरं बंद करण्याचा निर्णय आमचा नाही. हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. अशा प्रकारे आंदोलन करण्यापेक्षा मोदींनाच साकडे घालावे. त्यांना मंदिरे उघडण्याचे आदेश दयावेत असे … Read more

राणे तुम्ही पुढच्या पिढीला विद्वेषाचं बाळकडू देणार आहे का?; शिवसेना नेत्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी त्यांच्याकडून ठाकरे कुटुंबाबद्दल टीकास्त्र डागले जात आहे. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवून जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. यावरून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत राणेंना इशारा दिला. “नारायण राणे मंत्रिपदाचा दुरुपयोग करत आहात. … Read more

पंतप्रधानांनी शपथ घेतली कि संसद आत्महत्या करते; पृथ्वीराज चव्हाणांचे महत्वाचे विधान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात असताना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पार्लमेंटमधील पंतप्रधान यांच्या निवडीवरून महत्वाचे विधान केले आहे. “पार्लमेंटची निवडणूक झाली कि मोठा पक्ष आपला नेता निवडून देतात. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली कि संसद आपली … Read more

खुशखबर ! सरकार आज ई-श्रम पोर्टल सुरू करणार, यात काय खास असेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकार 26 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल (e-SHRAM Portal) लाँच करणार आहे. ज्यानंतर देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित क्षेत्रातील सुमारे 38 कोटी मजुरांसाठी 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड जारी करेल, जे देशभरात वैध असेल. ई-श्रम कार्ड देशातील करोडो असंघटित … Read more