नितीश कुमार भाजपसोबत काडीमोड घेणार; भाजपला ‘ती’ फोडाफोडी महागात पडण्याची शक्यता

पाटणा । नव्या वर्षात बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असं राबडीदेवी म्हणाल्या होत्या. अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांच्या संयुक्त … Read more

नितीश कुमार बिहारचे फक्त नामधारी मुख्यमंत्री, रिमोट तर भाजपच्या हाती

पाटणा । नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीआहे. सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या 14 सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. … Read more

निवडणुकीचा निकाल NDAच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं; तेजस्वी यादव ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीचे निकाल एनडीच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं आहे,” असं तेजस्वी यादव म्हणाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील पक्षांसोबत बैठक घेतली. बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव लवकरच ‘धन्यवाद यात्रा’ काढणार आहेत. तेजस्वी यादव यांनी … Read more

नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखे – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयु ची सत्ता आली असली तरी नितीशकुमार यांच्या जडयु ची चांगलीच पीछेहाट झाली असून भाजपने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. त्यावरून आता सामनातून नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे … Read more

‘नितीश कुमारांसोबत घात झालाय तेव्हा…’ बिहार निकालानंतर रोहित पवारांचे सूतोवाच

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर  राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत बलाढ्य शक्तींना एकाकी झुंज देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं अनेकजण कौतुक करत आहेत. बिहारच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही भाष्य केलं आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

‘नितीशजी भाजप आणि संघाला सोडून तेजस्वी यादवांना आशीर्वाद द्या!’; काँग्रेस नेत्याची सत्तास्थापनेची ऑफर

भोपाळ । बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक नवा फासा टाकला आहे. त्यांनी बिहारचे नियोजित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजप सोडून आमच्यासोबत चला, अशी ऑफर देऊ केलेय. नितीशजी बिहार तुमच्यासाठी आता लहान पडू लागलाय. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आले पाहिजे. ‘फूट पाडा आणि … Read more

नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी – पृथ्वीराज चव्हाण

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील कल हळूहळू समोर येत आहेत. एनडीए पुढं जात असली तरी जेडीयु पेक्षा भाजपच्या जागा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. याच मुद्द्यावर बोट ठेवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणल … Read more

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष; सत्ता आल्यास नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणार का?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 … Read more

आपल्याच मित्रपक्षाला संपवण्याचा भाजपच्या प्रयोगामुळे नितीशकुमाराना फटका ; छगन भुजबळांचा दावा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून याच वरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला त्यांनी लगावला तसेच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे … Read more

बिहारच्या जनतेने नितीशकुमारांना सन्मानाने निरोप द्यायला हवा ; संजय राऊतांचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाची बिहारची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज बिहारच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे, मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर करत माझ्या पक्षाला विजयी करा असं भावनिक आवाहन बिहारी जनतेला जाहीर सभेतून केलं होतं, नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय … Read more