राज्यसभेत भाजपाकडे बहुमत नसताना कृषी विधेयकांच्या मंजुरीसाठी आवाजी मतदान का घेतले? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ”लोकसभेत कृषी विधेयक पारित झाले कारण भाजपाचे पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत भाजपाच्या मंत्रिमंडाळतील सहकारी अकाली दल, शिवसेनेने विधेयकाला विरोध केल्याने नरेंद्र मोदीच्या भाजपाकडे बहुमत राहिले नाही. अशा वेळी कृषी विधेयक पारित करण्यासाठी राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसताना आवाजी मतदान का घेतले?” असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण … Read more

आ. पृथ्वीराज बाबांवर टीका म्हणजे चरेगावकरांचा प्रसिद्धी स्टंटच

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि प्रसिध्दी मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांचेवर सहकार परिषदेचे नेमलेले माजी अध्यक्ष चरेगांवकर यांनी केलेली टिका ही राजकीय वैफल्यातून आली असून त्यात अभ्यासाचा अभाव आहे. पृथ्वीराज बाबांना कराडच्या जनतेने निवडून दिले आहे. पृथ्वीराज बाबांचे आई, वडील यांच्यावरसुद्धा कराडच्या जनतेने प्रेम केले आहे कारण चव्हाण … Read more

निवडणूक काळात भाजप आयटी सेल संयोजकाने केलं निवडणूक आयोगाचं काम- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्याशी संबंधित कंपनीला दिले होते, असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केल्यानंतर त्यावरून मोठं वादळ उठलं आहे. निवडणुकीशी संबंधित सोशल मीडियाचं काम निवडणूक आयोगाने एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देणं ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत काँग्रेस … Read more

भाजपमध्ये सत्तेसाठी हपापलेली माणसे; महाराष्ट्रातील सरकार स्थिर – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपामध्ये सत्तेसाठी हपालेली माणसे असुन महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. मात्र भाजपामधूनच सरकार अस्थिर व राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या सोडल्या जात आहेत अशी टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या राज्यात कोरोना टेस्ट च होत … Read more

लोकांना दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा देवस्थानातील सोने व्याजाने घेणे योग्य – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी देवस्थानातील सोने कर्जरूपात घ्यावे असे अपील केले होते. मात्र चव्हाण यांच्या या विधानानंतर समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून लोकांना दारू पाजून … Read more

सोने जमा करण्याच्या योजना आत्तापर्यंत ‘या’ दोन पंतप्रधानांनी राबवल्या; दोघेही भाजपचेच – पृथ्वीराज चव्हाण’

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम पडलेला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी नुकतेच पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. अशात सरकारने देशातील देवस्थानाकडील सोने जमा करावे अशी अपील राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या. मात्र … Read more

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं आहे, पण..’- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पुरेसं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च … Read more

मोदींनी IFSC केंद्र गुजरातला नेलं तेव्हा फडणवीसांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । ”२०१४ साली नरेंद्र मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले होते. ३० वर्षानंतर प्रथमच एका माणसाला प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्यांचा करारी बाणा, त्यामुळे ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. यात मुंबईचा दावा डावलून त्यांनी गांधीनगरला IFSC केंद्र करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मोदींनी अध्यादेश काढला की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गांधीनगरला होणार. … Read more

अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा दे धक्का!!

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कराड दक्षिणचे भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सोसायटी चेअरमन अशा १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी अतुल भोसलेंच्या प्रचार शुभारंभ सभेत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विलास उंडाळकर गटाला जोरदार धक्का दिल्याचं बोललं जातं.