Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल … Read more

Fastag मध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन रद्द, आणखी कोणते नियम बदलले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । फास्टॅगला (Fastag) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI, एनएचएआय) फास्टॅगमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन रद्द केले आहे. ही सुविधा केवळ कार, जीप किंवा व्हॅनसाठी (Car, Jeep, Van) असून ती व्यावसायिक वाहनांसाठी (Commercial Vehicles) नाही. NHAI ने फास्टॅग जारी करणार्‍या बँकांना विचारले आहे की, सिक्योरिटी डिपॉझिट शिवाय अन्य … Read more

टोलपासून जवळ राहताय अन् तरीही टोल द्यावा लागतोय? जाणून घ्या किती अंतरापर्यंत असते सुट

नवी दिल्ली । परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. सरकार सध्या कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत आहे. यामुळे टोलनाकेही सध्या … Read more

आता FASTag ची अंतिम मुदत वाढणार नाही, टोल प्लाझावर कधीपासून अनिवार्य होईल हे जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । देशातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य होणार आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केले आहे की, सरकार आता फास्टटॅगची मुदत वाढवणार नाही. अशा परिस्थितीत, ज्यांनी अद्याप आपली वाहनांना फास्टॅग लावलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकरलावावेत, अन्यथा येत्या काळात त्यांच्या समस्या वाढतील. या तारखेपासून फास्टॅग अनिवार्य असेल केंद्रीय मंत्री … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई । गणेशोत्सवासाठी (ganesh festival) कोकणात जाण्याकरिता आता टोल (toll) भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ … Read more

टोल वसुली विरोधात लोटांगण घालून आंदोलन

रस्ता दुरूस्त न करताच केल्या जाणाऱ्या टोल वसुली वियोधात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलय. नागरिकांनी केलेल्या या आंदोलनामुळे कासेगाव-टाकळी या बाह्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.