राज्यातील मोठ्या बाजार समित्या बंद झाल्यानं शेतकरी संकटात

 पुणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. बाजार समित्या बंद करताना कोणतीही पर्यायीव्यवस्था उभी न करता सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या बंद झाल्यानं फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे साथीच्या … Read more

खासदार पाटीलांची शेतात मशागत, सगळं बंद असूनही कोणी उपाशीपोटी नाही याचं श्रेय शेतकर्‍यांना

सातारा प्रतिनिधी | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थेमान घातले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे अनेक देशांनी लाॅकडाउन पुकारले आहे. या लाॅकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असताना कोणीही उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार पाटीलांनी शेतात मशागत करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत त्यांनी शेतकर्‍यांच्या … Read more

शहरांपासून कोसो दूर जंगलात राहणार्‍या आदिवासींवर कोरोनाचा काय परिणाम होतोय?

#CoronavirusImpact | विकास वाळके जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, कोरोना भारतात ही झपाट्याने पसरताना दिसतोय. विषाणुचे गांभीर्य कळायच्या आत एक अंकी आकड्यावरून आपण चार अंकी संख्या गाठली आहे आणि दिवसेंदिवस त्यात झपाट्याने वाढ होतच आहे. सुरुवातीला पुणे-मुंबई मध्ये पसरलेल्या या विषाणुने आता ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या अपुरेपणामुळे विषाणु मोठ्या प्रमाणात … Read more

लाॅकडाउनमुळे कांदाट खोर्‍यातील नागरिकांची चूल बंद, पर्यटक नसल्याने तापोळतील कृषी पर्यटनाला फटका

तापोळा प्रतिनीधी | जगभर कोरोनो व्हायरसच्या माहमारीने हाहाःकार माजवला आहे. देशात कोरोनामुळे गेल्या १५ दिवसांपासुन लाॅकडाऊन सुरु आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही १ हजारांवर पोहोचत आला आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम पडत आहे. हातावर पोट असणाऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागेमध्ये विखुरलेल्या ११० कीलोमीटरच्या … Read more

अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती

सातारा प्रतिनीधी | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्‍या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड मागणी वाढल्याने बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी त्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायझर मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर तोडगा म्हणून आणि केंद्र शासनाच्या आवाहनानुसार आता शेंद्रे ता. सातारा येथील … Read more

महाबळेश्वरात कोरोनामुळे घोड्यांवर उपासमारीची वेळ, पर्यटक नसल्याने घोडेमालक हवालदिल

पाचगणी प्रतिनीधी । जागतिक पर्यटनस्थळ व महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्‍या महाबळेश्वर, पाचगणी येथील घोडेसवारीतील घोड्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनचा फटका येथील घोड्यांनाही बसला आहे. लाॅकडाऊनमुळे घोड्यांना खाद्य मिळणे मुश्किल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणसासोबत माणसावर अवलंबून असणार्‍या पाळीव प्राण्यांनाही कोरोनाचा फटका बसत असल्याने या मुक्याप्राण्यांकडे शासनाचे कधी … Read more

फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी रोहित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ विनंती

पुणे प्रतिनिधी | कोरोना व्हायरसमुळे देशभर सध्या लाॅकडाउन आहे. सर्व छोटे मोठे उद्योग बंद असल्याने कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. उद्याग व्यवसायांसोबतच शेतकर्‍यांवरही याचा परिणाम पडला आहे. अनेक फळबाग शेतकर्‍यांचा शेतीमाल दळणवळना अभावी शेतातच पडून आहे. तेव्हा अशा फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे. … Read more

बाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा; राजू शेट्टी यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या राज्याच्या सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेत तेव्हा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून येणारे दुधाचे टँकर सीमेवरच अडवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. जेणेकरून अतिरिक्त दूध खरेदीचा राज्य सरकार वरती बोजा कमी होईल असं राजू शेट्टी आणि म्हटले आहे. … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचा आर्थिक फटका अन्य उद्योगांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

कौतुकास्पद! ‘या’ अवलिया शेतकर्‍याने स्वत:च्या शेतातील गहू भुकेलेल्यांना मोफत वाटले

नाशिक प्रतिनिधी | कोरोनाने ग्रामिण भागातही आता पाय पसरलेत. सातासमुद्रापार सुरु झालेल्या या राक्षसी आजारानं आता गावोगावी भिती पसरवलीये. देशात लाॅकडाऊन असल्यानं सर्व छोटे मोठे व्यावसाय, उद्याग बंद आहेत. अशाने तळ हातावर पोट असणार्‍यांवर खूपच बिकट परिस्थिती आलीय. ग्रामिण भागात मोलमजूरी करुन घर चालवणार्‍या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आलिये. कोणीच शेतावर कामाला बोलावत नसल्याने मजूरी, भांगलणी … Read more