PMO वर अवलंबून राहणे फायद्याचे नाही, कोरोना युद्धाची जबाबदारी गडकरींकडे द्या! भाजप खासदारांचा घरचा आहेर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. रोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. अशा परिस्थिती सध्याची स्थिती हाताळण्यासाठी मोदी सरकारला अपयश आल्याची टीका केली जात आहे. मात्र राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द याबाबत असे वक्तव्य केले आहे. मोदींनी या कोरोना युद्धाची जबाबदारी केंद्रीय मंत्री गडकरींकडे सोपवावी, … Read more

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला ; राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकार वर निशाणा … Read more

सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी; राज्य सरकारने आता ‘हे’ करावे- संभाजीराजेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षण संदर्भातला निकाल आज न्यायालयानं जाहीर केला आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता राज्य सरकारने सुपरन्यूमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात’ असं संभाजीराजे यांनी सांगितले आहे. याबाबत कोल्हापुरात … Read more

RBI कडून मोठी घोषणा आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ५०,००० कोटी देणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. अशातच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आरबीआय आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेच्या विरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या संपूर्ण … Read more

कोविड पेशंट सिरियस कसा होतो? लक्षणे जाणवल्याच्या पहिल्या दिवसापासून काय कराल ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अशावेळी मास्क सॅनिटायझर वापरणं आणि सोशल डिस्टंसिंग राखणे या त्रिसूत्रीचा पालन करणे अति महत्वाचे झाले आहे. एका पाहणीत असे दिसून आले आहे की कोरोना रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवणे … Read more

कोल्हापुरात ट्रान्सफॉर्मर वर कोसळली वीज, पहा थरारक व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. आज (४ मे )कोल्हापुरात संध्याकाळ नंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. यावेळी वीज थेट इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर वर कोसळली. त्यामुळे मोठा आवाज झाला. याचा संपूर्ण व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. प्रतिभानगर परिसरात ही … Read more

‘जी भिती होती ती खरी ठरली’…रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्वीट ची सर्वत्र चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अशातच देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या आणि त्यांचे निकालही लागले. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याची बाब आज मंगळवारी निदर्शनात आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी २ मे रोजी एक ट्विट केलं होतं आणि ट्विटमध्ये … Read more

महत्वाची बातमी! JEE(main) ‘मे’ सेशनची परीक्षा पुढे ढकलली…

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मे 2021 सेशनची JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्यात आली … Read more

मन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्याही वाढतच आहे अशातच काहींना ऑक्सिजन बेड मिळत नाही तर काहींना औषधे मिळत नाहीत अशी स्थिती आहे. तर सध्या देशात लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय. देशाच्या याच परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्या वरही हल्लाबोल केला आहे. … Read more

पंढरपूरची पोटनिवडणूक पुन्हा घ्या! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

samadhan awatade & bhalake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनंही प्रतिष्ठित केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती लागला. यात भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापरण्यात आला आहे. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करून फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल … Read more