आता तुम्ही हिमालयात जाणार का?? पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच राज्यात झालेल्या पदवीधर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कडून भाजपचा दणदणीत पराभव झाला.येवडच नव्हे तर पुणे आणि नागपूर या हक्काच्या मतदारसंघात देखील भाजप उमेदवाराना पराभवाचे तोंड पाहावं लागलं. पदवीधर निवडणुकांचा निकाल समोर येताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एका व्यक्तव्यावरून चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी पदवीधर निवडणुकांमध्ये जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही … Read more

महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ आता अधिक गतिमान होणार – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाले आहेत.असं ते म्हणाले. राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही … Read more

भाजपा व शिवसेनेच्या हिंदुत्वात नक्की काय आहे फरक? आदित्य ठाकरेंनी केलं स्पष्ट

Aditya Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारच्या सुरुवातीपासून शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्त्ववादी शिवसेना आता सेक्युलर झाली आहे असा आरोप भाजप करत आहे. याच दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. … Read more

केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र ; उदयनराजे कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे, असा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना … Read more

मर्द असाल तर हे सांगूनच टाका ; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय हा वाद आता उफाळून आला आहे. नुकतच शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने भाजपने टीकेची झोड उठवली. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर … Read more

भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही?; बच्चू कडू यांचा थेट सवाल

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने ही कारवाई करत आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यात आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीउडी घेतली असून भाजपवर निशाणा साधला आहे. ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि … Read more

105 आमदार असलेल्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो यालाच लोकशाही म्हणायचं ; धनंजय मुंडेंचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक चुरशीची होत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. “64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो … Read more

महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता? ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर जगावर कोणतं मोठं संकट आले असेल तर ते कोरोनाचेच संकट आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले तरीही राज्यातील भाजप नेत्यांवर याचा काहीही परिणाम होत नाही. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता,असा … Read more

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग बांधणारे श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीमावादा वरून काही दिवसांपासून भारत आणी चीन मध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यावरूनच शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भारताने पाकिस्तान प्रमाणे चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भाजप सरकारला दिला आहे. भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात … Read more

ज्यावर्षी बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल ; भाजप खासदारांचे वादग्रस्त वक्तव्य

Sakshi Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे यंदा दिवाळी साधेपणानं साजरी करावी, असे आवाहन प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. मात्र याचबरोबर दिल्ली, राजस्थान, ओडिशा, चंदीगड, कर्नाटक यांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या … Read more