संजय राऊतांचा उद्धव आणि आदित्य ठाकरेंना धोबीपछाड

विशेष प्रतिनिधी | सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून रणसंग्राम सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकून देखील भजप शिवसेना अद्याप सत्ता स्थापन करू शकले नाहीत. आमची दारे चर्चेसाठी कायम उघडी असल्याचे भाजप सांगतंय परंतु मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड नाही अशी भूमिका घेतय. तर मुख्यमंत्री पदाशिवाय चर्चाच नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे सत्तेचं घोड काही … Read more

तथाकथीत मध्यस्थांची गरज नाही, संजय राऊतांचा भिडे गुरुजींना टोला

मुंबई प्रतिनिधी | सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन सेना भाजप यांच्यात चांगली जुंपली असून हा तिढा मध्यस्तांच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे आणि भिडे यांची भेट होऊ शकली नाही. यावर तथाकथीत मध्यस्तांची गरज नाही असं म्हणत संजय … Read more

शरद पवारांच्य‍ा पत्रकार परिषदेतील महत्वाचे ५ मुद्दे!

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी देशाती आणि राज्यातील महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या पत्रकर परिषदेतील महत्वाचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे

१) पोलीसांची सुरक्षितता – आठवडाभरापूर्वी मुंबईत पोलीसांवर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबत पवार यांनी पोलीसांची सुरक्षितता एरणीवर आल्याचं म्हटलं आहे. देशातील सर्वच राज्यांत पोलिसांची अवस्था बिकट आहे. पोलीसांना ८ तासांहून अधिक काम करावे लागते. तसेच आठवड्याची सुट्टीही पोलिसांना मिळत नाही. अशा परिस्थितीत पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. पोलीसांवर हल्ला होणं ही गांभिर्याची बाब आहे. केंद्राने यात लक्ष घालणं गरजेचं आहे. असं पवार म्हणाले.

२) अतिवृष्टीचा शेतकर्‍यांना फटका – राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याचं पवार यांनी सांगितले. मी राज्यात फिरलो तेव्हा शेतकर्‍यांना विशिष्ट आर्थिल मदतीची, काही प्रमाणात कर्जमाफीची आणि बँकांकडून कर्जपूरवठा उभारण्याची गरज शेतकर्‍यांनी मला बोलावून दाखवली आे पवार म्हणाले.

३) विमा कंपण्यांचा भोंगळ कारभार – शेतकरी विमा काढतात मात्र विमा कंपण्या आपली जबाबदारी पार पाडायला तयार नाहीत. केंद्र सरकारने विमा कंपण्यांची बैठक बोलावून त्यांना तशा सुचना देणे गरजेचे आहे असे पवार यांनी म्हटलं आहे.

४) अयोध्या निकाल – अयोध्या प्रकरणाचा निकाल लागणार असून तारीखही जवळपास निश्चित होत आहे. अशात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. बाबरी मस्जिद हल्ला झाला तेव्हा देशात जी परिस्थिती निर्माण झाली होती स्थिती येऊ नये यासाठी पवार यांनी आवाहन केले.

५) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण – राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखे अद्याप काही नाही. जनतेने भाजप शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. त्य‍ांनी राज्यातील स्थिती पूर्ववत करावी असं पवार म्हणालेत. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत पवार य‍ांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. तसेच जनतेने आम्हाला विरोधीपक्षात बसवलं असून आम्ही विरोधीपक्षाची भुमिका योग्य पद्धतीने पार पाडू असंही पवार म्हणालेत. आपण मुख्यमंत्री होण्यास तयार होता काय असं एका पत्रकाराने विचारले असता मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे. आता मला मुख्यमंत्री करा यासाठी मी कधीही आग्रही नव्हतो असं म्हणत या चर्चा म्हणजे प्रपोगंडा आहेत असे पवार म्हणाले.

Breaking | शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांचे मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली. राऊत यांच्यासोबत तासभर दरवाजा बंद चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने … Read more

ठरलं! मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा? पण..

विशेष प्रतिनिधी | सत्तास्थापनेवरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असताना भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती बिघाड झाल्याने आता शिवसेना आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर येत आहे. महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत … Read more

आरे वृक्षतोड; संजय राऊत यांनी व्यंगचित्र शेयर करून फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

मुंबई प्रतिनिधी। आरेतील वृक्षतोडी विरोधातील पर्यावरणवादींची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. आरेमध्ये मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात येत होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास चारशे हुन अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. … Read more

जागावाटपात चंद्रकांत पाटलांनी हस्तक्षेप करू नये : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी | दोन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणुक युतीतच लढणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्या पार्ष्वभूमिवर आता जागावाटपावरून दोन्ही पक्षात विचारविनिमय सुरू झाला आहे. समसमान जागा वाटप होईल अशी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. तर जागावाटपाबाबत नवे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही बोलू … Read more