पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार

नवी दिल्ली  | नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू … Read more

काँग्रेस पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थी लोकांच्या विरोधात – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

देशातील तरुणाईला अराजकता, घराणेशाही आवडत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात युवा वर्गाला संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या युवकांना अराजकता आवडत नाही. त्यांना घराणेशाही, जातीवाद आवडत नाही. चांगल्या व्यवस्थेला त्यांची पसंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. … Read more

हे अराजकतेच लक्षण, आपली वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने – भालचंद्र नेमाडे

मुंबई | सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण या कायद्याला विरोध करताना दिसत आहेत. साहित्यिक, ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी देखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर भाष्य केले आहे. नेमाडे यांनी म्हंटले की, हे अराजकतेच लक्षण आहे. यातून आपल्याला बाहेर पडता येणं कठीण आहे. आपल्या देशात अशी परिस्थिती … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या वतीने आज ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न … Read more

नरेंद्र मोदींच्या रुपाने ‘हिटलर’चा पुनर्जन्म – जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद, हॅलो महाराष्ट्र टीम – नरेंद्र मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म झाल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. औरंगाबाद येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात ते बोलत होते. आजही आसाममधील १४ लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, ते लोक जुने पुरावे कोठून … Read more

देशात सध्या तुकडे तुकडे गँगची सत्ता – तुषार गांधी

टीम हॅलो महाराष्ट्र : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘देशात सध्या तुकडे-तुकडे गँगची सत्ता आहे,’ असा जोरदार आरोप त्यांनी ट्विटरवरून केला आहे. सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. The Tukde Tukde Gang is currently in power at the … Read more

भाजपमधील दुर्योधन आणि दुशासन सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंग; भाजपचे माजी नेते यशवंतराव सिन्हा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली, टीम, हॅलो महाराष्ट्र : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या तुकडे तुकडे गॅंगच्या विधानावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘दुर्योधन आणि दुशासन हे या भारतातील सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंगचे दोनच लोक आहेत. हे दोघेही भाजपमध्ये आहेत, त्यांच्यापासून सावध राहा’. The most dangerous tukde tukde gang … Read more

पाकिस्तानच्या दिशेने तर आपण जात नाही ना?; लष्करप्रमुखाच्या वक्तव्यावर सिताराम येचुरी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणाऱ्या लोकांवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिलेल्या विधानाचा निषेध केला आहे. सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, जनरल बिपिन रावत हे नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचे चुकीचे वर्णन करीत आहेत. लष्करप्रमुखांच्या विधानावरून असे दिसून येते की नरेंद्र मोदी सरकारमध्ये घटनात्मक धोका कसा आहे, … Read more

14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बालदिन साजरा करा; खासदार मनोज तिवारी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बाल दिन साजरा करावा आणि त्यासाठी ‘बाल दिना’ची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.