शिवीगाळ करीत महिलांशी लगट करणारे दोघे रोमिओ गजाआड

औरंगाबाद | घरा समोर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या महिलांशी पूर्व वैमनस्यातून शिवीगाळ व लगट करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसात घडली. गणेश नवनाथ सोमासे (वय २०) आणि शुभम परसराम लघाणे (वय २२, दोघे रा. वडगाव कोल्हाटी) या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. वरील प्रकरणात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली … Read more

मनपाच्या हलगर्जीपणाने रस्त्याचे नऊ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता

औरंगाबाद | शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून, शहरातील रस्त्याचे कामे होत आहे. या अंतर्गतच मोंढा नाका, जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर या रस्त्याचे काम केले जात आहे. परंतु हे काम करत असताना, रस्त्यात येणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ ठेवत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची … Read more

तर…थेट 4 एप्रिल पर्यंत होईल दुकान सील; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

औरंगाबाद | कोरोना वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.या पार्श्वभूमीवरच शहरात आज मध्यरात्रीपासून अंशतः लॉक डाऊन सुरू करण्यात येणार आहे. यात दुकानदाराने सांगितलेल्या नियमांचे पालन केले नाही तर थेट 4 एप्रिल पर्यंत दुकान सील करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.गेले आठवडाभर दररोज … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात आढळले तब्बल 550 नवीन रूग्ण, 8 जणांचा मृत्यू

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून एकाच दिवसात 550 कोरोनाचे नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर 8 रूग्णाचा मु्त्यु झाला आहे. तर 3 हजार 221 अँक्टिव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. आज 373 रूग्णांना (मनपा 337, ग्रामीण 36) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 49 हजार 382 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित … Read more

जुन्या नोटा बदलण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला; 2 लाखाच्या पाचशेच्या बाद नोटा जप्त

औरंगाबाद | चलनातून बाद झालेल्या दोन लाख रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या ४०० नोटा चिकलठाणा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा निपानी परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीजवळील एका धाब्यासमोर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश मच्छिद्र राठोड (वय २७, रा. रा.डोनगाव तांडा ता. पैठण) याला अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी मंगळवारी दिली. गणेश राठोड … Read more

जात प्रमाणपत्रासाठी 60 हजारांची लाच मागणारा ए.सी.बी.च्या जाळ्यात

औरंगाबाद | जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 60 हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या जालना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील शिपायाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.भाऊसाहेब भालचंद्र सरोदे (वय ५०, रा.जालना),असे लाच स्वीकारणाऱ्या शिपायाचे नाव आहे.ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. तक्रारदाराच्या नातेवाईकास जात वैधता प्रमाणपत्रासाठी भाऊसाहेब सरोदे याने 60 हजारांची मागणी केली होती. … Read more

औरंगाबादसाठी धोक्याची घंटा; शहरातील तब्बल 19 वसाहती रेड झोन मध्ये

औरंगाबाद | शहरातील काही भागात जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तब्बल १९ वसाहती रेडझोन ठरल्या आहेत. या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शहरात कोरोना संपला आहे असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसात अचानक रुग्ण वाढले आहेत . मागील काही दिवसात तर … Read more

लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला महाशिवरात्रीची लगबग; उपवासाच्या पदार्थांनी बाजार सजले

औरंगाबाद | महाशिवरात्री निमित्त खाद्य पदार्थांची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. त्यामुळेच बाजारात उपवासाच्या पदार्थांची मोठया प्रमाणात आवक झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने रताळे, केळी, बटाटे, खजूर, शेंगदाणे, शाबुदाना, भगर व फळेदेखील आहेत. खास महाशिवरात्रीसाठी रताळांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन भाजी मंडईत रताळ्यांची प्रचंड आवक आहे. उद्या पासून औरंगाबादेत अंशतः लॉक डाऊन लागणार असल्याने नागरिकांनी आजच … Read more

खासदार जलील यांच्या सांगण्यावरून मनपाने शेजाऱ्याचे अनधिकृत बांधकाम पाडल्याची चर्चा

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाशेजारी सुरू असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण पथकाच्या वतीने काढण्यात आले. पूर्व नोटीस देऊन देखील संबंधितांनी खुलासा न केल्याने बांधकाम काढण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र खासदार जलील यांच्या संगण्यावरूनच ही कारवाई झाल्याची खमंग चर्चा शहरभर सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जलील यांच्या कार्यालयाला खेटूनच मतीन खान … Read more

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा छातीत चाकू भोसकून खून; औरंगाबाद शहरात खळबळ

औरंगाबाद | पूर्ववैमनस्यातून एका तरुणाने उभ्या चौघांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय पत्रकारच जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंगूरी बाग परिसरात घडली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सय्यद … Read more