‘तुम्ही पुन्हा येणार..पुन्हा येणार’; नागपूरमध्ये झळकले बॅनर

देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन’ ही घोषणा चांगलीच गाजलेली होती. परंतु निकालानंतर भाजप ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने सत्ताधाऱ्यांकडून या घोषणेची खिल्ली उडवण्यात आली

भाजप सेनेच्या आमदारांची सभागृहातच हाणामारी; जयंत पाटील, फडणवीस धावले मदतीला

टीम, HELLO महाराष्ट्र| सोमवार पासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक पवित्र घेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली. या वेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेच्या आणि भाजपच्या आमदारांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. … Read more

मी पंकजा मुंडेंच्या मागे होतो, आहे आणि राहील; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहेच,

‘खडसेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले असते, तर भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?’

‘पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटलांचा मुंडे-खडसेंना सूचक इशारा; म्हणाले…

केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल

खडसेंचा फडणवीसांवर थेट हल्ला बोल; म्हणाले पंकजांचा पराभव झाला नाही तर घडवला

पंकजाचा परळी मधील पराभव हा झाला नसून घडवून आणला असल्याची टीकाही खडसेंनी केली आहे. त्यामुळे पंकजांना देखाली पक्षात खूप त्रास दिला जात आहे. परंतु त्यांना बोलता येत नाही असंही खडसेंनी सांगितलं आहे. पक्षांतरावर बोलताना खडसे म्हणाले कि कितीही त्रास झाला तरी सध्या पंकजा पक्ष सोडणार नाही.

ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; या नेत्याला सर्वात महत्वाचं खातं

नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इत्तर कुणाकडे जाण्याचा पायंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना गृह आणि नगरविकास खाते देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदेंकडून गृह खाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. 

पंकजांनी सोडले मौन म्हणाल्या..

१२ डिसेंबर ला होणाऱ्या या मेळाव्यात पंकजा यांनी सर्व समर्थकांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का

राज्य सरकारने बोलावलेलं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ही केवळ औपचारिकता- देवेंद्र फडणवीस

राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर यासरकारच पहिलं हिवाळी अधिवेशन होऊ घातलं आहे.मात्र, यंदाचं हिवाळी अधिवेशन भरवून विद्यमान सरकार केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही’; खडसेंना काँग्रेसची ऑफर

नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अहवेलना झालेली आम्हाला देखील आवडलं नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसं पक्षात अली तर आनंदच होईल,