पूल तुटल्याने कारसह पुरात वाहून जाणाऱ्या दोघांचे शेतकऱ्यांनी प्राण वाचविले

औरंगाबाद प्रतिनिधी | जोरदार झालेल्या पावसामुळे अचानकपणे पूर आल्याने पूल खचला दरम्यान अंदाज न आल्याने कार सह त्यामधील दोघेही पुरात वाहून जात असताना परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा नकरता त्या दोन जणांचा जीव वाचविला.तिसगाव जवळील ए.एस.क्लब जवळील ही मध्यरात्रीची थरारक घटना कॅमेरात कैद झाली. विशेष म्हणजे ज्याचा प्राण शेतकऱ्यांनी वाचविला त्याचा वाढदिवस होता. जॉन सक्रिया … Read more

महापूर २०१९ – संकटे दाही दिशा, जडली झुंजायाची नशा

विशेष लेख | मानसी निर्मळे, कृष्णात स्वाती कोल्हापुरात २०१९ साली आलेल्या महाभयंकर पुरानंतर विविध सामजिक घटकांनी एकत्र येऊन मदतकार्य राबविले. त्याच प्रयत्नांची एक कहाणी..!! २०१९ चा पावसाळा हा सर्वार्थाने लक्षात राहील तो म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत आलेला महापूर आणि या महापुराने घडवलेली वाताहत यांसाठी. केवळ चार – दोन दिवस नाही; तर तब्बल दहा दिवस … Read more

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी

गडचिरोली प्रतिनिधी | काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने अहेरी उपविभागात लोकांची तारांबळ उडालेली आहे. उपविभागातील पाचही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाली असून अल्लापल्ली-सोरोंचा मुख्य मार्गावर पाणीच पाणी असल्याने रहदारी ठप्प झाली आहे. कमलापूर-छल्लेवाडा परिसरातील असंख्य गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहे. येथील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. रेपणपल्ली-कमलापूर रस्त्यावरील पूल पाण्याखाली … Read more

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवार म्हणतात

वाशीम प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा मतदारसंघाचे खासदार उदनराजे भोसले सध्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा माध्यमात सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारणाचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर वेळ मारून नेण्याचे उत्तर दिले. मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात उदयनराजे … Read more

पुरग्रस्तांना तातडीने मदत द्या अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल- तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी , सकलेन मुलाणी | गेल्या दोन दिवसांपासून भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त गावांच्या भेटी घेत आहेत.दरम्यान आज कराड परिसरातील पूर पीडित कुटुंबियांच्या त्यांनी भेटी घेऊन त्यांची विचारपूस केली. दरम्यान या भेटीत कराडच्या पाटण कॉलनीतील पूरग्रस्तांना शासनाकडुन अद्याप कुठलीही मदत पोहचवली गेली नसल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आला. तेव्हा येथील पुरग्रस्त रहिवाशींना … Read more

पुणे विद्यापीठ घेणार पाच पुरग्रस्त गावे दत्तक

पुणे प्रतिनिधी । अतिवृष्टी व पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही गावे उद्ध्वस्त झाली असून पुरामुळे बहुतांश गावांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी व पुरग्रस्तांना मानसिक दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातर्फे पाच गावे दत्तक घेवून या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे. तसेच या … Read more

खाद्यावर चिमुकल्यांना घेऊन जाणारा हा रिअल लाईफ सिंघम कोण आहे?

कोल्हापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलंच थेमान घातलंय. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटूंबाचां संसार उद्वस्त झालाय. महापूरामूळं अनेक घरं रस्त्यावर आलेत तर अनेकांचं स्थलांतर करण्यात आलंय. मुक्या जनावरांपासून माणसांपर्यंत सर्वचजण पूराच्या पाण्यात अडकलेत. अशात एक पोलीस काॅन्स्टेबल खांद्यावर दोन चिमुकल्यांना घेऊन कंबरेपर्यंत येणार्‍या पाण्यातून वाट काढत असतानाचा … Read more

लातूर भूकंपानंतर आम्ही जशी मदत केली तशी मदत हे सरकार पूरग्रस्तांना करणार का : शरद पवार

कराड प्रतिनिधी | अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेलीत. येथील लोकांची मोठी हानी झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत पुरवावी असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीकडून पुरग्रस्तांना जीवनावश्क वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे. पुरामुळे वित्तहानी आणि भरून न निघणारी जीवीतहानी देखील झाली आहे. … Read more

गाळ उपासनारा पोकलँड चक्क तलावामध्ये बुडाला 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज व रायेवाडी या भागात आज दुपारी अचानक जोरदार पाऊस पडल्याने गाळ उपसणारा पोकलॅड चक्क बुडला. या परिसराला पाऊसाने आज दुपारी एकच्या सुमारास सुमारे दीड तास पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकर्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागज व रायेवाडी येथे दुपारी एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा पाऊस संततधार सुरू … Read more

केरळ नंतर आता ओडिसा ?

Heavy Rainfall in Odisha

भुवनेश्वर | केरळ राज्यातील पूरजन्य परिस्थिती निवळून काही दिवस झाले नाहीत तोच ओडीसात पावसाने थैमान घातला आहे. केरळ नंतर आता ओडिसा की काय असा प्रश्न यामुळे जनसामान्यांना पडला आहे. ‘डाय’ नावाच्या चक्री वादळामुळे ओडिसात मुसळधार पाऊस पडत असून मलकानगीरी व अन्य जिल्ह्यांमधे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामधे मलकानगीरी शहरातसुद्धा पाणी घुसले असून राज्य सरकार … Read more