आता इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचं संजय राऊतांसमोरच विधान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे स्वतः आजच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात आता इंडिया आघाडी राहिली नाही असं त्यांनी म्हंटल. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना खासदार … Read more