कोयना धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्या कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 1 फुट 9 इंचांने उघडण्यात आले आहेत. धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून  9200 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पायथा वीजगृहातुन 1050कयुसेक असा एकुण 10350 कयुसेक पाणी नदीपात्रात विसर्ग सुरु केला … Read more

कोयना धरण परिसरात 2.9 रिश्टर स्केलचा भुकंप

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात रात्री 9.33 वाजता भूकंपाचा  सौम्य धक्का जाणवला आहे. भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून यात कोणतीही झाली नसल्याचे समजत आहे. या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोयना धरणाच्या परिसरात नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असता. याआधी ५ जुलै रोजी वारणा खोऱ्यात भूकंपाचे … Read more

लाॅकडाउनमुळे कांदाट खोर्‍यातील नागरिकांची चूल बंद, पर्यटक नसल्याने तापोळतील कृषी पर्यटनाला फटका

तापोळा प्रतिनीधी | जगभर कोरोनो व्हायरसच्या माहमारीने हाहाःकार माजवला आहे. देशात कोरोनामुळे गेल्या १५ दिवसांपासुन लाॅकडाऊन सुरु आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही १ हजारांवर पोहोचत आला आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम पडत आहे. हातावर पोट असणाऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागेमध्ये विखुरलेल्या ११० कीलोमीटरच्या … Read more

कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; परिसरात भीतीचे वातावरण

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात बुधवारी २.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंपाचा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्कयाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर पुढे … Read more

कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला आज ५२ वर्षे पूर्ण

कोयना धरण आणि भूकंप याचा नैसर्गिक अथवा तांत्रिक संबंध नसला तरी या विभागात सातत्याने होणार्‍या भूकंपामुळे हा तालुका भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या ठिकाणी वारंवार भूकंपाची मालिका सुरु असते. मात्र एका भूकंपाने तेथील जनतेचे आयुष्य बदलून टाकले होते. त्याच विनाशकारी भूकंपाला आज ५२ वर्षे पूर्ण झाली. ११ डिसेंबर १९६७ ला कोयनेला तब्बल ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

धक्कादायक! कोयनानगर येथे चार चाकी गाडी २०० फूट दरीत कोसळून धबधब्यात गेली वाहून, दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण – कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने अोढे नाले भरुन वाहत आहेत. याच भरुन वाहणार्‍या नाल्यात चालकाला अदांज न आल्याने शनिवारी रात्री पर्यटकांची आय २० कार हूंबरळी जवळील पाबळनाला धबधब्यात वाहून गेली. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( … Read more

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण परिसर मंगळवारी रात्री भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या परिसरात आज (मंगळवार) रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. कोयना धरण परिसरात झालेल्या या भूकंपाच्या केंद्रबिंदू कोयनानगर पासू 12.8 किलोमीटर वर होता. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. … Read more

महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या नवजा येथील धबधब्याला पर्यटकांची गर्दी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आठशे फुटांनवरून कोसळणारा सातारा जिल्हयातील कोयनानगर नवजा येथील ओझर्डे धबधबा सध्या पर्यटकांना खुणवत आहे. संततधार पाऊसाने कोयना परिसरात पाऊसाळी पर्यटकांची मांदीयाळी सुरु झाली असुन दररोज शेकडो पर्यटक ओझर्डे धबधब्याला भेट देत आहेत. कोयनेच्या धुवाधार पाऊस व कोयना धरण दर्शनासह अनेक निर्सगरम्य ठिकाणांचा पर्यटक सुरक्षितपणे आनंद घेत असुन कोयनेत वर्षा सहलींना … Read more

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी … Read more

शिवसागराने गाठला तळ, बोट व्यवसाय ठप्प दळण वळणाचा गंभीर प्रश्न निर्माण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठला आहे. १०५ टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या शिवसागर जलाशयात काही प्रमाणातच काही काही ठिकाणी पाणी साठा शिल्लक असल्याचे पहावयास मिळत आहे मात्र ते पाणी बोट चालतील इतपत नसल्याने बोटी सुक्या नदीपात्रात उभ्या आहेत. यावर्षीच्या खडक उन्हाने सर्वत्र पाण्यासाठी भटकंती होत … Read more