वाधवान कुटुंबाला पकडून ठेवा, सीबीआयची सातारा प्रशासनाला सूचना

मुंबई । बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान कुटुंब लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रवासात त्यांना कोणीही अडवलं नाही. कारण राज्याचे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला आलिशान गाडीतून प्रवास केला. या पत्रात गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाचा उल्लेख ‘फॅमिली फ्रेंड’ असा केल्याने एकच खळबळ माजली होती. काल दिवसभर … Read more

ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवला; महाराष्ट्रात पण वाढणार काय?

वृत्तसंस्था । देशभरात सध्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लॉकडाउन लांबणार कि संपणार? करोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे. तेलगांनानंतर लॉकडाउन वाढवणार ओडिशा … Read more

करोनासंबंधी फेक न्यूजला आळा घाला अन्यथा.. – सुप्रीम कोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर … Read more

Breaking । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर

मुंबई । राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईत मागील २४ तासात तब्बल ५९ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत एका दिवसात ७७ रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३०२ वर पोहोचला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज एका दिवसात राज्यात एकुण ७७ कोरोनाचे नवे रुग्ण … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचा आर्थिक फटका अन्य उद्योगांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

लक्षात घ्या! राज्यात आजचा ‘जनता कर्फ्यू’ उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारनं जनता कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. या कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे … Read more

राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा  घराबाहेर न पडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान लॉकडाउनच्या काळात कोणत्या सेवा सुरु आणि कोणत्या बंद राहतील याबाबत आपण … Read more