सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; पंकजा मुंडे यांची ठाकरे सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारला आता पुन्हा निशाणा साधला जात आहे. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. अनेकवेळा ओबीसी आरक्षणासंदर्भात मागणी करूनही या सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्हाला … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, नांदेड या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या घटनेवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात असताना आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली. “या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसून आरक्षण प्रश्नी राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसते. या सरकारचे नाक दाबल्याशिवाय … Read more

महाराष्ट्रात आग लावण्याचा भाजपमधील नेत्यांकडून धंदा सुरु ; नाना पटोले यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व त्यातील नेत्यांवर घणाघाती टीका केली. अमरावती सध्या शांत झाली आहे. अशात आता भाजपकडून येथील परिस्थिती बिघडवत आहेत. महाराष्ट्रात आग … Read more

महाविकास आघाडी सरकार चपट्या पायाचे; नितेश राणे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने केल्या जात असलेल्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत त्रुटी काढण्याचे काम केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे चपट्या पायाचे सरकार हे गेल्या दोन … Read more

विश्वासघाताने गेलेले सरकार परत आताही येते, आता ती वेळ आलीय; चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नसल्याचे भाकीत करत भाजपमधील नेत्यांकडून वारंवार टीका करण्यात येत आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारला टार्गेट केले जात आहे. अशात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सूचक वक्तव्य केले आहे. विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीने आताही येते. तसेच ती वेळ काही दिवसांचीच आहे, … Read more

उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी 100 टक्के राजकारण करतंय; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. “स्व.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना 90 टक्के समाजकारण आणि 10 टक्के राजकारणासाठी केली होती. उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी 100 टक्के राजकारण करतंय. आता जनाब संजय राऊत यांचं कौतुक करतील, अशी टीका पडळकर … Read more

आमच्या सरकारच्या काळात तरी कुठे झाले विलीनीकरण?; एसटी विलीनीकरण मागणीवरून महादेव जनकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. मात्र, आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे. “आमच्या सरकारच्या काळात विलीनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे विलीनीकरण करण्यात आले? आपण रस्त्यावर बोलतो ते एक आणि आत गेल्यावर … Read more

आता महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करणार; राम कदम यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने केंद्रीय तपास यंत्रणांच्या साहाय्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “भाजपवर होत असलेले आरोप व आरोपामुळे मलीन झालेली प्रतिमा पुसण्यासाठी आता महाविकास आघाडीविरोधात नवीन मोहीम सुरु करणार आहे. त्यातून आघाडी सरकारची … Read more

फडणवीसांचे विधान हे बेजबाबदारपणाचे; यशोमती ठाकूर यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांच्या आरोपाला ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी आणि 13 तारखेला घडलेली घटना या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. … Read more

अमरावतीतील हिंसाचार हा दुर्दैवी पण पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. “अमरावती येथे झालेला हिंसाचार हा दुर्दैवी असून काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याचे पडसाद 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेवर … Read more