देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का?? केंद्र सरकार म्हणते….

modi lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता देशात पुन्हा लॉकडाउन होणार का असा प्रश्न पडला आहे.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात … Read more

IDBI बँक लवकरच खासगी होणार ! सन 2022 पर्यंत बँक अशा प्रकारे बदलेल, ‘ही’ योजना तयार केली गेली

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट आणि CCEA (Cabinet Committee on Economic Affairs) ने IDBI बँकेतील धोरणात्मक निर्गुंतवणुकीस बुधवारी 5 मे रोजी मान्यता दिली. LIC आणि सरकार हळूहळू IDBI मधील त्यांचा हिस्सा कमी करेल आणि त्याचे मॅनेजमेंट कंट्रोल देखील ट्रान्सफर केले जाईल. यासह IDBI बँकेतील भागभांडवल विक्रीची प्रक्रिया औपचारिकपणे संपुष्टात येईल. मनीकंट्रोलच्या … Read more

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली आहे. आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी थेट पत्र लिहून मोदी सरकारला काही सल्ले दिले आहेत. करोना विषाणूच्या प्रत्येक रुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल … Read more

मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय? – रूपालीताई चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल – डिझेलचे दर 5 राज्यातील निवडणूकांच्या निकालानंतर अचानक वाढले. यावरून आता मोदी सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?,” असं म्हणत … Read more

लोकांनी आम्हांला दोनदा निवडून दिलं आहे, आम्हांलाही जनतेची काळजी – मोदी सरकारचे कोर्टाला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना परिस्थिती हाताळणे अवघड बनले आहे. त्यातच ऑक्सिजनची कमतरता असताना केंद्राकडून ऑक्सिजनचा पुरवठा करताना योग्य पद्दतीने नियोजन केलं जात नसल्याचा आरोप दिल्ली सरकारने केला होता. यावर आता मोदी सरकारने न्यायालयाला प्रत्युत्तर दिले आहे. देशातील जनतेनं दोनदा आम्हाला निवडणून दिलं आहे. आम्हाला लोकांना होत असणाऱ्या त्रासाची … Read more

दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता ; शिवसेनेचा भाजपला संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकीच्या निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचार घडून आला. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपला खडेबोल सुनावले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले. आता प. बंगालातही तेच घडले. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता असा सवाल शिवसेनेने केला आहे. … Read more

पुतळ्यांसाठी 20 हजार कोटी,मग लसीकरणासाठी 30 हजार कोटी का नाहीत – ममतांचा मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने उद्रेक केला असून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता संकटात असून याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व जनतेला मोफत कोरोना लस द्यावी अशी विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. मात्र मोदींकडून यावर कोणतंही उत्तर न आल्याने ममता संतापल्या आहेत. मोफत … Read more

नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिला नाही; संजय राऊतांचा सवाल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यांवरून पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही? असा सवाल … Read more

उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधानांना हात जोडण्याचे नाटक कशासाठी – चंद्रकांत पाटील

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  मराठा आरक्षण कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यात मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत मुख्यमंत्री आणि काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला.भारतीय जनता पार्टी ने हे आरक्षण दिले होते. त्याला यश मिळू नये,भाजपला क्रेडिट … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच मोदी सरकारची इच्छा होती का? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं अजून राजकीय नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय दुर्दैवी असून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच मोदी … Read more