हार्दिक पंड्या पुढील सामन्यात खेळणार का?? टीम मॅनेजमेंट चा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दमदार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला धक्का बसला होता. हार्दिकच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र आता तो फिट झाला असून न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो असे बीसीसीआय कडून समजत आहे. 31 ऑक्टोबर ला न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सामना असून हार्दिक फिट झाल्याने भारतीय संघाने सुटकेचा निश्वास … Read more

मायकेल वॉनने इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना दिला टी -20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचा सल्ला, असे का म्हणाला ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इंग्लंड क्रिकेट संघाला 2021 च्या अ‍ॅशेससाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यासाठी फक्त दोनच महिने शिल्लक आहेत. मात्र, या दौऱ्याबाबत अजूनही अनिश्चिततेचे वातावरण आहे. ऑस्ट्रेलियातील बिघडलेल्या कोविड -19 परिस्थितीमुळे ही महत्वाची मालिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे, कारण स्टार इंग्लिश खेळाडूंनी स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला देशातील क्वारंटाईन आणि बायो-बबल परिस्थितींद्वारे वाचण्यासारखे आहे की नाही यावर वाद … Read more

टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCIकडून टीम इंडियाची घोषणा

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हि टीम टी-20 वर्ल्ड कपचा 14 वर्षांचा वनवास संपवतील अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. याआधी 2007 साली भारताने पहिल्यांदाच झालेला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पण यानंतर मात्र टीमला पुन्हा हा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. वर्ल्ड कपसाठी 15 … Read more

T- 20 वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला ‘या’ ‘कॅप्टन’ला बाहेर बसवावे लागणार !

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये शेवटची टी-20 सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमची प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे. या … Read more

बीसीसीआयला धक्का!! भारतात नव्हे तर आता ‘या’ देशात होणार T-20 वर्ल्डकप

t 20 world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसीने क्रिकेट T-20 विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारतातील करोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीच्या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. … Read more

प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

icc

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या साथीमुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा रद्द तात्पुरती करण्यात आली आणि आता ही स्पर्धा युएई मध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान क्रिकेट जगतातील आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी २०२७ सालची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा ही 14 संघासह खेळवण्याचा विचार आयसीसी … Read more

मोठी बातमी! टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्व उच्चधिकाऱ्यांची आज टेलीकॉन्फरन्स वर मिटिंग झाली आहे. या मीटिंगमध्ये यावर्षी होणारा टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र असणाऱ्या कोरोनाच्या वातावरणामुळे जर या निर्णयाचे औपचारिकरण झाले तर येत्या काही महिन्यात सभासदांना त्यांची ब्लु प्रिंट पाठवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची मोठ्या … Read more

क्रिकेट सुरु झाल्यावर आधी IPL कि टी-२० वर्ल्ड कप? रवी शास्त्री म्हणाले..

मुंबई । कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला होता. २ महिन्यांपेक्षा जास्त काळ क्रीडा स्पर्धा बंद आहेत. मात्र आता क्रिकेट जगतात बीसीसीआय पुन्हा एकदा स्पर्धा सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून आपली पावलं उचलत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय संघासाठीचा प्राधान्यक्रम निश्चीत केला आहे. टी-२० विश्वचषक खेळण्याऐवजी भारतीय खेळाडूंनी IPL, … Read more

आयपीएल स्पर्धेला पाकिस्तानचा खोडा; ‘हे’ आहे कारण

वृत्तसंस्था । कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. अशात आयपीएल स्पर्धा होईल नाही याची सर्वांना काळजी लागली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलून आयपीएलचे आयोजन करावी असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. फक्त भारतच नाही तर अन्य देशातील क्रिकेटपटूंची इच्छा आहे की आयपीएल स्पर्धा व्हावी. यासाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात … Read more