आई-वडिलांच्या कष्टाचं दिलं फळ; लाखाच्या नोकरीला लाथ मारत पल्लवी बनली अधिकारी

Pallavi Chinchkhede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसरात्र काबाड कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण असलेल्या त्यांच्या लाडक्या लेकीनं त्यांची इच्छा अखेर पूर्ण केली. उच्च शिक्षण असून चांगली नोकरी असताना देखील लेकीनं त्या नोकरीवर लाथ मारत अधिकारी होण्याचं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील पल्लवी देविदास चिंचखेडे हिने बाजी मारत … Read more

UPSC अंतर्गत नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग ( UPSC ) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ रचना अधिकारी, वैज्ञानिक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहायक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक, औषध निरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे . संघ लोकसेवा आयोगमध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (UPSC Recruitment 2022) माध्यमातून BSF, CRPF, CISF, ITBP, SSB पदांच्या 253 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. … Read more

UPSC परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; श्रुती शर्मा देशात प्रथम

Shruti Sharma UPSC exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत श्रुती शर्मा या युवतीने  प्रथम मिळवला आहे. परीक्षेत एकूण 685 उमेदवार यशस्वी झाले आहेत. तर यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील राहणाऱ्या श्रुती शर्माने परीक्षेत यश प्राप्त करत भारतात … Read more

युपीएससी परीक्षेला 57 टक्के ‘भावी अधिकाऱ्यांची’ दांडी

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीची परीक्षा आज औरंगाबाद शहरातील 47 केंद्रांवर पार पडली. मात्र या परिक्षेला तब्बल 57 टक्के भावी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. आज औरंगाबाद शहरात 47 केंद्रांवर नियमित वेळेवर यूपीएससीची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेला तब्बल 57 टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद मुळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील … Read more

औरंगाबादेत 47 केंद्रांवर उद्या यूपीएससीची परीक्षा, ‘हे’ आहेत नियम

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली अर्थात युपीएससी मार्फत उद्या 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात 47 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहे. युपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी उद्या औरंगाबादेतील केंद्रांवर 14 हजार 504 उमेदवार परीक्षा देतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ तथा परीक्षा समन्वयक निलेश गटने यांनी … Read more

युपीएससी परीक्षेत मराठवाडा चमकला !

औरंगाबाद – लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत मराठवाड्यातील बारा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये लातूर 5 बीड 3, हिंगोली 1 आणि नांदेडच्या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूरचा विनायक महामुनी देशभरातून 95 वा तर नितिषा नितिषा जगतापने 199 वा क्रमांक मिळविला आहे. नांदेड जिल्ह्यातील तिघांचे यश – नांदेड जिल्ह्यातील रजत नागोराव कुंडगीर याने 600, बाबुळगाव … Read more

UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा पुढे ढकलली, पहा परीक्षेची नवी तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन दहावीची परीक्षा रद्द करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. मात्र आता यूपीएससी परीक्षा 2021 UPSC 2021 बाबत मोठा निर्णय समोर आला आहे. यूपीएससी 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा … Read more

UPSC च्या लॅटरल भरतीसाठी केवळ अनारक्षित वर्गातीलच उमेदवार अर्ज करू शकतात; ‘या’ व्हायरल मेसेज मागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्रशासनाने सरकारच्या काही महत्त्वाच्या पदांवर लॅटरल भरती म्हणजेच विना परीक्षा भरती करण्याचे ठरवले आहे. खाजगी क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले लोक यासाठी आवेदन करू शकणार आहेत. संघ लोकसेवा आयोगाने जॉइंट सेक्रेटरी आणि डायरेक्टर या 30 पदासाठी आवेदन मागवले आहेत. पण सद्ध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये, संबंधित पदांसाठी केवळ … Read more

मागील वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली । गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांना UPSCचा शेवटचा प्रयत्न देण्यास अडचण आली होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी नाकारली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर २०२० साली यूपीएससीची … Read more