काहीही झाल तरी युती तुटणार नाही ; सामन्याच्या अग्रेलेखातून सेनेचा भाजपवर विश्वास

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी दिलेल्या वक्तव्यावरून भाजप सेना युतीवर काल दिवसभर माध्यमांमधून विचार मंथन छेडल गेल होत. मात्र शिवसेनेने या नंतर आपली सबुरीची भूमिका सामन्याच्या अग्रलेखातून प्रदर्शित केली आहे. यात भाजपवर विश्वास तर व्यक्त केलाच आहे त्याच बरोबर विरोधकांचा देखील खरपूस समाचार घेतला आहे. सामन्यातून विरोधकांवर टीकेचा आसूड उगारला आहे. अग्रलेखात म्हणले … Read more

येरवळेतील आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचा भाजपात जाहीर प्रवेश

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक गटाच्या येरवळे येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कराड दक्षिणमध्ये विविध गावातील अनेक गट काँग्रेसला राम राम करत भाजपात प्रवेश करत असल्याने, आमदार पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ माजली आहे. सर्वसामान्यांना … Read more

राज्यात देवेंद्रच नरेंद्र ; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा फाटा

मुंबई प्रतिनिधी | काल शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला कोणत्याही चर्चा चगळायच्या आहेत तर त्या चर्चा चगळू द्या. मात्र शिवसेना भाजपची युती अतूट आहे ती कधीच तुटणार नाही. आमच्यात सगळं ठरलं आहे. युती कधीच तुटणार नाही. उद्धव ठाकरे यांनी याच कार्यक्रमात युतीमध्ये समसमान … Read more

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

मुंबई प्रतिनिधी | भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्या नंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र मुख्यमंत्रीच कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी गळ घालत आहेत. तर काही लोकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर देवाचा फोन आल्या … Read more

राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता विधानसभेची चाहूल लागली आहे. पुढील चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय हालचालीही त्यादृष्टीने सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला यश मिळाले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडला. जिल्ह्यातही वंचित आघाडी पाय पसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याशी … Read more

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युतीने कॉंग्रेस आघाडीचा चांगलाच धुव्वा उडवला असून राज्यात देखील पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज एका मराठी वृत्त वाहिनीने वर्तवला आहे. महाराष्ट्रात महायुती २२६ जागा जिंकेल तर कॉंग्रेस आघाडीला एकत्रित ५६ जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतर ६ जागी विजयी होतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. कंडोमच्या … Read more

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

Untitled design

हैद्राबाद ( आंध्र प्रदेश ) |विकासाची भूमिका घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या माथी जनतेने पराभव मारला असल्याचे चित्र सध्या आंध्र प्रदेशात पाहण्यास मिळते आहे. कारण विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांना जनतेने विधान सभेतून घरचा रस्ता दाखवला आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुका सोबत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशम … Read more

स्वत:च्या प्रसिध्दीसाठी आमदार सुरेश खाडेंवर टीका करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देवू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज ते मालगाव रस्ताकामासाठी ५ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आता तो रस्ता रूंदीकरण करूनच केला जाणार आहे. परंतु स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे व तानाजी हे सुरेश खाडे यांच्यावर टीका करीत आहेत. सुरेश खाडे यांच्यावर टीका करण्याचे उद्योग बंद करावे, अन्यथा जशास तसे … Read more

रोहीत पवार या मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा?

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी विविध पक्षांकडून सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतली असून, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ … Read more

‘वंदे मारतम्’ ने झाली विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाला सुरूवात

अधिवेशन

मुंबई । सतिश शिंदे महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदे मातरम’ ने सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्रिमंडळ आणि विधिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संसदीय … Read more