आमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्या : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अंमली पदार्थांच्या व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होऊ लागली आहे. विशिष्ट देशांमधून येऊन इथे येऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घाला. अशी मागणीदेखील पवार यांनी केली आहे. राज्यात तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता हा … Read more

कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना राबवणे अशक्य : गिरीश महाजन

मुंबई प्रतिनिधी | कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राबवता येणे अशक्य गोष्ट आहे. तसेच कृष्णा कोयना नद्यांचे पाणी दुष्काळी भागाला पुरवण्याचे स्वप्न आता भंग पावणार असल्याचे चित्र सध्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. सोलापूर , उस्मानाबाद , बीड, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला पाणी देण्याची योजना आता अपूर्णच राहणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. … Read more

विधानसभेसाठी सप्टेंबरमध्ये आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये मतदान

पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागणार असून ऑक्टोबरमध्ये मतदान पार पडणार आहे असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट पुणे दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड येथील … Read more

मंत्र्यांना न्यायालयाची नोटीस आल्याचे विधानसभेत पडसाद ; मुख्यमंत्री म्हणतात …

मुंबई प्रतिनिधी | फडणवीस सरकारच्या तीन मंत्र्यांची निवड हि घटना बाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तीन मंत्र्यांना न्यायालयाने नोटीस पाठवून आपले मत एका महिन्यात मांडावे असे सुनावले आहे. या घटनेचे पडसाद अजज विधी मंडळात उमटले असून काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान सभेत या … Read more

खडसेंची खदखद! विखे नशीबवान त्यांना मंत्री होता आलं

मुंबई प्रतिनिधी | भष्टाचाराच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला होता. याची खंत खडसेंनी नेहमी बोलून दाखवली आहे. आज विधानसभेत देखील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यावर बोलण्यासाठी उभेराहिले असता एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. राधा कृष्ण विखे पाटील नशीबवान आहेत. त्यांना विरोधी पक्षातून येऊन इकडे मंत्रिपद मिळते असे … Read more

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेते पदी निवड

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसने उशिरा का होईना पण आपला विरोधी पक्ष नेता निवडला आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. ते या आधी काँग्रेसचे विधी मंडळ उपनेते म्हणून काम पहात होते. राधा कृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर या पदी कोणाची निवड होणार याबाबत काँग्रेसने निर्णय घेतला आहे. Senior Congress … Read more

लालकृष्ण अडवाणीप्रमाणे देवेंद्र फडणवीस काढणार रथ यात्रा

मुंबई प्रतिनिधी | लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्यातील सर्व मतदार संघात रथयात्रा काढणार आहेत. विकासाची कामे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हि विकास यात्रा काढली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची हवाच काढली होती. हेच वातावरण विधानसभेपर्यंत तसेच … Read more

लोकसभेपेक्षा मोठा विजय आम्ही विधानसभेला मिळवू ; भाजप नेत्याने वर्तवले भाकीत

 मुंबई प्रतिनिधी | महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधनसभेच्या कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. अशा राजकीय परिस्थितीत , लोकसभेपेक्षाही मोठा भाजपला मोठा  विजय मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वसंतस्मृती येथे भाजपची महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री कोणाचा … Read more

शिवसेना महाराष्ट्रात नेमणार १ लाख शाखा प्रमुख

मुंबई प्रतिनिधी | आगामी काळात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना व्यापक जनसंपर्काचे माध्यम हाती घेत असून येत्या काही दिवसात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे काम केले जाईल असे सामन्यातून प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तावरून दिसून येते. शिवसेना वर्धापन दिना दिवशी या संदर्भात शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरुळकर यांनी विस्तारित माहिती दिली होती. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असावी आणि तो … Read more

३ महिन्यात ६१० शेतकरी आत्महत्या ; सहकार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई प्रतिनिधी | जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्याच्या कालखंडात ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती सहकार आणि मदत , पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते विधान सभेत बोलत होते. ६१० शेतकरी आत्महत्या प्रकरणातील १९२ प्रकरणे समितीने मदतीस पात्र ठरवली आहेत. तर १८२ प्रकरणात मदत देण्यात आली आहे. ९६ प्रकरणे निकषात बसत … Read more