घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है.. संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा

Sanjay Raut Amit Shah

मुंबई । ‘भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती,’ असा घणाघात  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केला. ज्यानंतर थेट शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत दावा करणाऱ्या शाहांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी एक शेर ट्विट करत शाहांवर निशाणा साधला आहे. ”तूफान ज्यादा हो तो, कश्तियाँ डूब जाती है… … Read more

पुणे-बंगळुर महामार्गावर ट्रक-स्विफ्ट कारचा अपघात; चार जण जागीच ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे स्विफ्ट कारला मोठा अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट कराचा चक्काचूर झाला असून अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. कराड तालुक्यात वहागाव जवळ सदर अपघात झाला आहे. कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना कारला अपघात झाल्याचे समजत आहे. दरम्यान, … Read more

‘मी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही इतका बंदोबस्त पहिला नाही जितका शेतकऱ्यांसाठी केलाय’- राज ठाकरे

मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही, इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय. याची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. “शेतकरी आंदोलन फार चिघळलं आहे. हे आंदोलन … Read more

राकेश टिकैत यांचे मोदी सरकारला अल्टिमेटम ; शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार

नवी दिल्ली । केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारला आम्ही २ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. सरकारने तोपर्यंत कायदे मागे घेतले नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. जोपर्यंत तिन्ही कृषी … Read more

.. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे; बच्चू कडूंनी ठोकला दावा

वर्धा । प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे, अशी मागणी केली आहे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला हे. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि ३ उपमुख्यमंत्री करावं आणि … Read more

येत्या हंगामात मुंगीमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार; धनंजय मुंडेंची घोषणा

बीड । येणाऱ्या हंगामात बीड जिल्ह्यातील मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. येत्या एप्रिलपर्यंत कारखान्याचे २५ टक्के काम पूर्ण करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. येणाऱ्या काळात मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचण … Read more

बिंग फुटण्याच्या धाकाने प्रियकराने दिले गरोदर प्रेयसीला गर्भपाताचे औषध, पण झालं काही असं..

भंडारा । अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने तिला चुकीचे औषध दिले. या औषधामुळे प्रेयसीची प्रकृती बिघडली व ही बाब तिच्या कुटुंबीयांपुढे आली. यानंतर याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अरोली पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. शुभम कटरे (वय २४) असं या युवकाचे नाव असून लैगिक अत्याचारासंबंधी विविध कलमांतर्गत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

टीम इंडियाची धुलाई! जो रुटने ठोकली डबल सेंचुरी; ‘हे’ विश्वविक्रम केले नावावर

चेन्नई । भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने टीम इंडियाची चांगली धुलाई करत चांगला जम बसवला आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत रुटने पहिल्या दिवशी शतक तर दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केले. ताज्या माहितीनुसार, जो रूट २१८ धावांवर बाद झाला आहे. तर इंग्लंडची धावसंख्या ४७७ वर ६ गाडी बाद अशी आहे. दरम्यान, या सामन्यात रूट … Read more

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सशर्त जामीन मंजूर

मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणीयांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. … Read more

तब्बल ५५० दिवसांनी काश्मीरमध्ये 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु; मात्र…

श्रीनगर । ०५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले होते. या दिवसापासून सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. प्रदीर्घ काळ इंटरनेट सेवा ठप्प राहिल्यानंतर आता तब्बल ५५० दिवसांनी 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु होणार आहे. पुढील आठवड्यापासून स्थानिकांना 4G इंटरनेट स्पीड उपलब्ध करून देण्यात … Read more