संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य -शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत असे पवार म्हणाले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे … Read more

राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा ; शेट्टींनी पाठवले पंतप्रधानांना पत्र

Raju Shetty

सांगली । प्रतिनिधी  राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना मदत घ्यावी. केंद्र सरकारने पंचनाम्यांसाठी पथके पाठवावित, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतक-यांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू,’ अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू … Read more

उद्धव ठाकरे आजपर्यंतचे महाराष्ट्रातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री ; नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टी आली असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे. त्यातच आज भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे . उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या परिस्थितीची शून्य जाण असून ते महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या … Read more

शरद पवार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर ; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडी पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दौरा करीत असून, दौऱ्याची सुरूवात उस्मानाबाद … Read more

बाळासाहेबांचा वारसा सिद्ध करा अन्यथा खुर्ची सोडा ; विनायक मेटेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Mete and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांवर संकट आले असताना शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसूनच काम करत आहेत अशी टीका सतत विरोधकांकडून होत असते. त्यातच आता शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात होते. शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या … Read more

अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर ; पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश

Ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी बारामती आणि नंतर पंढरपूर येथे जाऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागांचा दौरा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.  शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या … Read more

‘जाणते राजे’ शरद पवार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीला ; नुकसान आढावा घेण्यासाठी करणार मराठवाडा दौरा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे.  शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे … Read more

महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल ; मोदींचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक नद्यांना पूर आले असून पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. राज्यावरील या ओल्या दुष्काळाकडे अखेर केंद्र सरकारचं लक्ष गेलं आहे. राज्यातील पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थेट … Read more

मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

Heavy Rain

मुंबई | महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा (Telangana), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पाऊस पडत आहे. यापूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच ही परिस्थिती पुढील चार-पाच दिवस राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती. … Read more