राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश शेतकऱ्याच्या सन्मानासाठी पुढाकार

  औरंगाबाद | केंद्र सरकार विरुद्ध आज क्रांती चौक या ठिकाणी मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्ते विजय साळवे यांनी स्पष्ट मत मांडले. देशाचा पोशिंदा भयानक आणि वाईट परिस्थितीतुन वाटचाल करतोय पण मोदी सरकार जगाच्या पोशिंदा शी खेळत आहे. पोटात जर अन्न नसणार तर खत कसे घेणार. तसेच खताचे, पेट्रोल डिझेल चे भाव … Read more

संपूर्ण देश एकजूट आहे, किती लोकांना मोदीजी अटक करणार ते बघुयाच ; नवाब मलिक यांचं आव्हान

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे कोरोनाने चिंता वाढवली असताना दुसरीकडे कोरोना लसीवरून राजकारण अजूनही सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा लसीवरून केंद्र सरकार वर हल्लाबोल केला आहे. परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी भाजपला केला. देशातील लोकांचा … Read more

मोदी आणि पीएम केअर मधील व्हेंटिलेटर दोघेही फेल ; राहुल गांधींनी पुन्हा साधला निशाणा

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातुलनेने अपुरी पडणारी आरोग्य सुविधा याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील समानता दाखवली आहे. PMCares के वेंटिलेटर … Read more

अरे तुमच्यापेक्षा सैतान परवडले ; खतांच्या दरवाढीवरून मिटकरींचा केंद्रावर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी शेतमशागतीची कामे सुरू केली आहेत. पण अशातच खताची दरवाढ ६० टक्के झाली आहे. खताचे बाजारभाव खत कंपन्यांनी भरमसाठ वाढविल्यामुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकार वर विरोधकांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत हल्लाबोल केला … Read more

काँग्रेसच्या खिजगणतीतही नसलेल्या पृथ्वीबाबांना मोदी NPA वाटणे स्वाभाविक; भाजपची सडकून टीका

prithviraj chavan modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. कोरोना लढ्याचा सामना करण्यात केंद्राला अपयश आल्याचं म्हणत देशातील सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकार वर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींचा उल्लेख बिनकामाची मालमत्ता असा केला होता. यावर भाजपचे आमदार … Read more

भारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील साडे नऊ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ अंतर्गत आठवा हप्ता प्रदान करण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसिक आधार दिला. भारताचं अद्यापही करोनाशी युद्ध सुरू असून आपण हे युद्ध लढणार आणि जिंकणारही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोविड रुग्णांचं … Read more

गलती उन्हीं से होती है..! अनुपम खेर यांच्या शस्त्राचे टोक झाले बोथट…?

Anupam Kher_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर मोदी सरकारचे कट्टर समर्थक आहेत असे मानले जाते. मात्र अगदी काहीच तासांपूर्वी कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनुपम खेर यांनी केली होती. त्यांनी केवळ टीकाच नव्हे तर, स्वतःच्या प्रतिमेपेक्षा सध्या लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, असेही मोदी सरकारला तडातडा सुनावले … Read more

कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

modi and shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहेत. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अशातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी करोना विषाणूसंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे. त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, कोरोना व्हायरस … Read more

पंतप्रधान – गृहमंत्री गायब, देश रामभरोसे चालला आहे ; राऊतांची सडकून टीका

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती वर बोट ठेवत शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक … Read more

मोदींनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे आक्रमक नेते संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. गायकवाड यांच्या विधानानंतर वारकरी आक्रमक झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, मी चुकीचे काही बोललेलो नाहीये. मी जे वक्तव्य केले त्यावर ठामच … Read more