राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश शेतकऱ्याच्या सन्मानासाठी पुढाकार
औरंगाबाद | केंद्र सरकार विरुद्ध आज क्रांती चौक या ठिकाणी मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्ते विजय साळवे यांनी स्पष्ट मत मांडले. देशाचा पोशिंदा भयानक आणि वाईट परिस्थितीतुन वाटचाल करतोय पण मोदी सरकार जगाच्या पोशिंदा शी खेळत आहे. पोटात जर अन्न नसणार तर खत कसे घेणार. तसेच खताचे, पेट्रोल डिझेल चे भाव … Read more