राज्यपाल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे वागत आहेत; शिवसेनेची सडकून टीका

RAUT KOSHYARI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य अन् त्यामुळे विधानसभेत झालेल्या गोंधळामुळे राज्यपालांनी मधेच सोडलेलं अभिभाषण या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत भाजप आणि राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या … Read more

“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

Jayant Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता … Read more

तुमचं पत्र राजभवनाचा अपमान आणि बदनामी करणारे; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना तिखट प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारच्यावतीने केला गेला. मात्र, राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पत्र दिलेल्यां त्यानंतर अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया थांबविण्यात आली. राज्यपालांनी पाठविलेल्या पत्रात नेमके काय लिहले आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. “काल मला पाठविलेल्या पत्रात वापरण्यात आलेली भाषा योग्य नाही. … Read more

अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना पत्र; दिली ‘ही’ माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल राज्यपालांनी निवडीवर आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेत्यांनीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करणार असे म्हंटले. अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी पत्रात म्हंटले आहे. मुख्यमंत्री … Read more

अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आमचा निर्णय हा कायदेशीरच – बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल राज्यपालांनी निवडीवर आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेत्यांनीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करणार असे म्हंटले. या निवडणुकीवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. आम्ही जे केले आहे ते कायदेशीर आहे. राज्यपाल आणि आमच्यात संघर्ष आहे, असे म्हंटले जात आहे. मात्र, … Read more

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना दोन पत्र पाठविण्यात आली आहेत. दरम्यान राज्यपालांकडून निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या अनुषंगाने आज आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने तसेच अध्यक्ष निवडीबाबतचा प्रस्तावही सादर केला. तसेच अध्यक्ष निवड लवकर घ्यावी, अशी … Read more

आता राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील; मलिकांचा टोला

malik koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात राज्यपाल भगतसिह कोशारी यांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मांडली. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांच्यावर निशाणा साधला असून आता तरी राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील, असा टोला मलिकांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते … Read more

राज्यपालांविरोधात कोर्टात जाणे म्हणजे आमच्या घटनेचे दुर्दैवच ; राऊतांचा राज्यपालांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात राज्यपाल भगतसिह कोशारी यांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राज्यपालांवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला असून त्यांनी “राज्यपालांविरोधात कोर्टात जाणे म्हणजे हे आमच्या घटनेचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे राऊत म्हणाले … Read more

हिंदू सणांवर निर्बंध लावण्याचे ठाकरे सरकारचे धोरण ; नितेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू सणांवर राज्य सरकारने निर्बंध लावले असल्याने यावरून आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे निवेदनदेत मागणीही केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “हिंदू सणांवर निर्बंध लावण्याचे ठाकरे सरकारचे धोरण आहे. हिंदू सणांचे महत्व कमी करण्याचे काम हे सरकार … Read more