कोल्हापूरात होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोराना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्याकरिता होम क्वारंटाईन सांगितले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. मागील काही दिवसात आपण परदेश प्रवास करून आला आहात किंवा परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहात. आपणास … Read more

‘टाळ्या वाजवण्याऐवजी त्वरित पावले उचला!’ राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी मोदींनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या … Read more

करोना फोफावतोय! देशात करोनाग्रस्तांची संख्या २९८ नॉट आऊट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस राज्याला पडलेला करोनाचा विळखा आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण भारतातील करोनाग्रस्तांची संख्या आता नॉट आऊट २९८ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं असं आवाहन सरकारने नागरिकांना केलं आहे. तसंच सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे … Read more

रेल्वेने केलं प्रवाशांना ट्विटवर कळकळीचं आवाहन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही करोनाबाधित रुग्ण इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. शनिवारी करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या रेल्वेने प्रवास केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यानंतर भारतीय रेल्वेने ट्विटवर कळकळीचं आवाहन आहे. रेल्वेने खबरदारी म्हणून लोकांना आपला प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे, ”रेल्वेमध्ये कोरोना व्हायरसची … Read more

करोनामुळं पांढर सोनं मातीमोल! कापसाची निर्यात ठप्प, महाराष्ट्राचं ५०० कोटींचं नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमूळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असं कोणतच क्षेत्र नाही ज्याला कोरोनाचा फटका बसला नाही आहे. पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस अर्थव्यस्थेला सुद्धा करोनाने चांगलाच तडाखा दिला आहे. कोरोनामूळे कापूस निर्यात ठप्प झाल्याने एकट्या महाराष्ट्राचं आतापर्यंत तब्बल ५०० कोटींचं नुकसान झालं आहे. जगातील सर्वात मोठ्या … Read more

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही कोरोनाबाधित रुग्ण इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्याला करोनाची लागण झाल्याचे माहित असून सुद्धा ४ पॉझिटिव्ह रुग्णांनी रेल्वेने प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली असून करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

केंद्र सरकारनं मास्क, सॅनिटायजरच्या किंमती केल्या निश्चित; काळेबाजारामुळं घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. करोनापासून बचाव व्हावा म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायजर विकत घेण्यासाठी मेडीकल दुकानांवर नागरिक गर्दी करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात अनेक ठिकाणी दुकानदार मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजर करत असल्याचं समोर आलं होतं. … Read more

जनता कर्फ्यू: योगी आदित्यनाथ सरकार कामगारांना देणार १ हजार भत्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसची धास्ती आता सर्वांनीच घेतली आहे. शासन पातळीवर प्रत्येक राज्य वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता कर्फ्युच्या अंमलबजावणीचा विचारही शासन काटेकोरपणे करत आहे. श्रमजीवी, कष्टकरी लोकांचं या काळात होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने विशेष योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत २० लाखहून अधिक श्रमिकांच्या खात्यावर … Read more

ब्रेकिंग! दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढता फैलाव लक्षात घेता सोमवारी होणार दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहावीचा शेवटच्या पेपर संदर्भात आता ३१ मार्चनंतरच निर्णय घेणार असल्याचंही शालेय शिक्षण मंत्र्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी दहावीचे उरलेले पेपर मात्र वेळापत्रकानुसारच होतील, असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री … Read more

परप्रांतीयांसाठी महाराष्ट्रात ज्यादा रेल्वेगाड्या पाठवा; आरोग्यमंत्री टोपेंची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. चाकरमानीही … Read more