राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा  घराबाहेर न पडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान लॉकडाउनच्या काळात कोणत्या सेवा सुरु आणि कोणत्या बंद राहतील याबाबत आपण … Read more

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना दिला ‘हा’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदारांना दिल्लीत जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे मात्र, करोनाच्या संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना जेथे असतील तेथेच थांबण्याचा सल्ला पवारांनी दिला आहे. तसेच सरकारी यंत्रणांना मदत करण्याचे आदेश पवारांनी  खासदारांना दिले. कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात … Read more

पंजाब, राजस्थाननंतर महाराष्ट्रही लॉकडाऊन होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी पंजाब आणि राजस्थान सरकारांनी संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधी दुकानं, किराना दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाही आहेत. एखाद्या व्हायरसच्या भीतीने संपूर्ण राज्य बंद करण्यात आल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या … Read more

ब्रेकिंग! ३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वे सेवा बंद, तर लोकल बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ३१ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. तर २२ मार्चनंतर ३१ पर्यंत लोकल सेवा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात … Read more

जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही महाभाग; पोलिसांनी गुलाब देऊन पाठवलं घरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. Delhi: Police personnel near Barakhamba road offer flowers to the locals … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more

मुख्यमंत्री कर्फ्यू वाढवू शकतात- खासदार संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आज संपूर्ण भारतात पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यासह देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्फ्यू वाढवू शकतात असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी … Read more

मोदींच्या जनता कर्फ्यूला संघाची बगल; उद्या शाखा भरणारच, पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधत रविवारी मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी२२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळला जावा, असं मोदींनी … Read more

ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी; राजू शेट्टींनी केलं लोकांना घरात राहण्याचं आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारला सांगितलंय की एक दिवस घरात थांबा तर आपण सर्वांनी घरात थांबून सरकारला सहकार्य केले पाहिजे. ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली … Read more

परदेश प्रवास करून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी आज प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त … Read more