औरंगाबादध्ये गुप्तहेराच्या माहितीवरुन दोन वाहन चोऱ्या उघड, दोघांना अटक

गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार जिन्सी गुन्हे शोध पथकाने दोन आरोपी ताब्यात घेवुन कारवाई करत त्यांचेकडुन दोन मोटारसायकल आणि तीन हातगाडी जप्त केल्या आहेत. जिन्सी पोलीस ठाणे येथील दोन आणि जवाहर नगर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा यामुळे उघडकीस आला आहे.

औरंगाबादमध्ये वर्षीय तरुणाची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या, नातेवाईकांनी केला घातपाताचा आरोप

शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या युवकाचे धड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र या तरुणाचं मुंडक गायब असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संस्कृत श्लोक शिकवा, बलात्कार थांबवा; राज्यपालांच मत

एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत.

विकास लाखे यांचा खूनच; पोलिसांनी केला खुलासा

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पूर्वीच्या भाडणांचा राग मनात धरून आगाशिवनगर येथील पत्यांचा क्लब चालविणार्‍या विकास रघुनाथ लाखे यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना

स्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांची धडक बसून एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरीपेंढारा गावात घडली आहे. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

रविंद्र तवटे हा मंडप डेकोरेशनचे काम करतो. अल्पवयीन मुलगीच्या शाळेत मंडप टाकण्याचे काम करीत असताना त्याने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

 परीक्षेच्या तणावामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षाचे त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो पाच ते सहा दिवसांपूर्वीच बीडहुन औरंगाबादेत राहणाऱ्या चुलत भाऊ जयदीप मानेकडे राहायला आला होता

दिल्ली निर्भया प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली; चौघांचीही फाशी कायम

या खटल्याच्या मूळ निकालात त्रुटी नसल्याने त्याचा फेरविचार करण्याचा प्रश्नच नाही. हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ या प्रकारात मोडत असल्याने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात येत असल्याचं न्यायमुर्ती आर. बानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं .

किरकोळ कारणावरून परप्रांतीय कामगाराचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हे दोन कामगार काम करत असताना त्यांचे किरकोळ कारणावरून भांडण जुंपले. त्यांचे हे वाद कमी व्हायचे तर वाढतच गेले आणि त्यातूनच एका कामगाराची हत्या झाली.

अहमदनगरमध्ये राजकीय वादातून गोळीबार; सरपंचाचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे गावातील राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंचाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय 50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.