भाजप विरोधात पवारांचे ‘डिजीटल अस्त्र’

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा खचलेला जनाधार सुधारण्यासाठी शरद पवार यांनी सोशल मिडीयाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळी दौऱ्यावर असताना देखील शरद पवार यांच्या फेसबुक पेज वरून LIVE असायचे. भाजपला सोशल मीडियातून मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या विजयाला हातभार लावून गेला. येत्या निवडणुकीला आपण देखील या तंत्राचा वापर करून लोकांच्या मनात अधिकाधिक घर करू असा शरद … Read more

नागाला पाणी पाजून शेतकऱ्याने दिले जीवदान

Untitled design

सांगली प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  सांगली जिल्ह्यात उन्हाचा फटका आता प्राण्यांना ही बसू लागला आहे.आणि पाण्याच्या शोधत रस्त्यावर तडपडत असणाऱ्या एक नागाच्या अंगावर पाणी ओतून एका शेतकऱ्याने नागाला जीवनदान दिले आहे. आज शिराळा तालुक्यातील कुरळप मध्ये एक नाग पाण्याने तडपडत असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले.. त्या शेतकऱ्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता त्या नागाला पकडून त्याला पाणी … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथील बाबु लक्ष्मण यादव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख ८० हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

सरकारच्या ‘त्या’ निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटना करणार आंदोलन

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  शेतकर्‍यांसाठी आवश्यक असलेले तणनाशक ग्लायफोसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारकडून सुरू आहे. या ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होत असल्याचा गैरसमज करून घेऊन कृषी सचिव आणि कृषी आयुक्त यांनी सर्व कृषी विद्यापीठाकडून या संदर्भात माहित मागवली आहे. प्रियंका चोप्राचे ‘या’ अभिनेत्यासोबत हि होते ‘झंगाट’ कृषी विद्यापीठाकडून बंदीसाठी हवी तशी सोईस्कर माहिती घेऊन … Read more

बॅंकांनी शेतकऱ्यांचीअडवणूक करू नये- जिल्हाधिकारी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  खरीप हंगाम २०१९-२० साठी पीक कर्जाचे उद्दिष्ट १ हजार ३३० कोटी रुपयांचे असून, उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व बँकांनी विशेष प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावे गाव आणि मंडलनिहाय जून महिन्यापासून सुरू करण्यात येतील. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी … Read more

धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |  भिकन शेख , शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.नाशिक – लाडची गावात बिबट्याने धुमाकूळ घातला. सात तासांच्या नाट्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विबागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात … Read more

आंदोलन :परभणीचे शेतकरी पुण्याच्या साखर संकुलावर येऊन धडकणार

Untitled design

परभणी प्रतिनिधी |गजानन घुंबरे परभणी जिल्हात भीषण दुष्काळ आसताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेंबथेंब पाणी देत पिकवलेला ऊस अवेळी कारखानदारांच्या घशात घातला. त्यात गंगाखेड शुगर सारख्या कारखान्यांनी मागील तीन -चार महिन्यापासून ऊस बील अदा केले नाहीयेत, शेतक-यांच्या घरि कित्येक मुलीचे लग्न, आजारपण,मुलाच्या लग्नआधी घराचे स्वप्न तर काही जनांच्या शैक्षणीक, व्यवसायीक अपेक्षा या ऊसाच्या पैशावर आहेत. आज … Read more

किसान सन्मान निधी योजनेत ‘हा’ बदल

Untitled design

नवी दिल्ली वृत्तसंस्था | मागील महिन्यांत मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारने किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा केली होती. तसेच या योजनेला मंजुरीही मिळाली होती. या ‘किसान सन्मान निधी’ योजनेत काही बदल बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पहिला हफ्ता मिळवण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली होती. … Read more

शेतकर्‍यांसाठी खूशखबर! RBI ने घेतला हा निर्णय

Indian Farmers

मुंबई प्रतिनिधी | शेतीसाठी लागणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा एक लाखावरून १.६ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सध्यस्थितीत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक ओढाताण पाहता आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितल्या जात आहे. यासाठीचे अधिकृत पत्रक लवकरच काढण्यात येईल. कर्जाची मर्यादा वाढविल्यामुळे … Read more

गायब झालेल्या मुख्यमंत्र्यांना शोधत आम्ही पुण्यात पोहोचलोय, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

Untitled design

पुणे प्रतिनिधी | अजय निमसे  “केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफ.आर.पी. निश्चित केला आहे. परंतु तोही आता भेटत नाही. ट्रेजरी खाली करणारे मुख्यमंत्री कुठे गायब झाले आहेत. गायब झालेल्या मुख्यमंत्र्यांना शोधत आम्ही पुण्यात पोहोचलो आहोत” असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल चढवला. पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज स्वाभिमानी शेतकरी … Read more