अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार

सोलापूर । निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 294 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा … Read more

संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य -शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत असे पवार म्हणाले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे … Read more

अस्मानी संकटाचा कहर! मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेती पाण्याखाली; शेतकरी हवालदिल

औरंगाबाद । कोरड्या दुष्काळामुळं गेली काही वर्ष होरपळून निघालेल्या मराठवाड्यावर आता ओल्या दुष्काळाने थैमान घातलं आहे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने चांगलाचं झोडपलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या अस्मानी संकटामुळं हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून … Read more

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे 6 दरवाजे उघडले

सातारा । कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फुट 9 इंचांने उघडल्याने 9200 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु झाला आहे. याशिवाय पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून एकुण 10350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. … Read more

मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका; दरड कोसळल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प!

मुंबई । मुंबई आणि कोकणात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. मुसळधार पाऊस आणि कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गोवा येथील पेडणे बोगद्यात दरड कोसळली असून काही एक्स्प्रेस गाड्या मडगाव-लोंडा-मिरज-पुणे- पनवेल- कल्याण मार्गे पुढे काढण्यात आला आहेत. तर काही पनवेल-पुणे-लोंडा-मडगाव मार्गे अशी वळविण्यात … Read more

२६४ कोटी खर्च करून बांधलेला पूल जेव्हा २९ दिवसांत वाहून जातो; पहा व्हिडिओ

पाटणा । बिहार राज्य सध्या दुहेरी संकटामध्ये सापडलं आहे. एकीकडे करोनाचा कहर तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती. अशातच २९ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटन केलेल्या पूलाचा एक भागच पाण्यात वाहून गेला. महत्वाची बाब म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल २६४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. दरम्यान, इतके पैसे खर्च करून बांधलेला पूल … Read more

पुराच्या पाण्यातून गुरे वाहून जातानाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरु असून अनेक गावांमध्ये पूर आला आहे. येथील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले असून सध्या पूरस्थिती गंभीर झाली आहे. गुजरातच्या खिजडीया मोटा या गावात पुराच्या पाण्यामध्ये जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पडधरी, राजकोट या परिसरात होणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये संततधार सुरु असल्याने गावांनी … Read more

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे । भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे १ जूनलाही काही भागात … Read more

केरळमध्ये मान्सून यायला ४ दिवस उशीर; ‘या’ कारणामुळे यंदा पाऊस होणार लेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळमध्ये यायला चार दिवस उशीर होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरूवात यंदाच्या १ जूनच्या तारखेपासून थोड्या वेळानंतर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ५ जूनपासून केरळमध्ये मान्सूनला … Read more

भारतात १६ मे रोजी येणार चक्रीवादळ; हवामान खात्याने दिली चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावेळी भारतासमोर आता आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागावर हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या … Read more